भारत देशात प्रथमच रयतेचं स्वराज्य निर्माण करणा-या छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा!!
छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे.जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल.अलेक्सांडर्,नेपोलियन बोनापार्ट्,ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते,नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य,भुभाग होता.तर महाराजांना सर्व शुन्यातुन उभे करावयाचे होते. हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले तसेच त्यांचा त्याच पराजीत अवस्थेत अंत झाला त्याचबरोबर त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले. पण महाराजांनंतर त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही.
शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या . देशातले पहीले 'खडे सैन्य' त्यांनी उभे केले. त्यांनी देशातल पहिले नौदल उभे केले,जलदुर्ग उभारले. शिवरायांनी वतनदारी पध्दती बंद करून सैनिकांना,अधिकार्यांना पगार सुरु केले.शेतकर्यांच शोषण करणारी जमिनदारी पध्दत बंद करुन शेतकर्यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत आणली.
शिवाजी महाराज 'रयतेचा जाणता राजा' होते हे खरच.शिवराज्याभिषेकापुर्वी एक महीना आधी लिहिलेल्या एका पत्रातुन त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते. महाराज लिहितात,'कोण्ही कुणब्याचे येथील दाणे आणील्,कोण्ही भाकर्,कोण्ही गवत्,कोण्ही फाटे,कोण्ही भाजी,कोण्ही पाले.ऐसे करु लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरुन जीवमात्र घेउन राहीले आहेत तेही जाउं लागतील.कितेक उपाशी मराया लागतील.म्हणजे ऐसे होईल की ,मोगल मुलकात आहे त्याहुन अधिक तळतळाट होईल.तेंव्हा रयतेची सारी बदनामी तुम्हावर येईल.हे तुम्ही बरे जाणोन बहुत यादी धरुन वर्तणुक करणे.कोण्ही....रयतेस काडीचा आजार द्यावयास गरज नाही.ज्याला जे पाहीजे,दाणा हो अगर गवत हो,अगर फाटे,भाजीपाले व वरकड विकाया येईल ते रास्त घ्यावे.बाजारात जावे रास विकत आणावे.कोण्हावरही जुलुम अगर कोण्हासी कलागती कराया गरज नाही...'यावरुनच शस्त्राच्या जोरावर सैन्य जनतेवर अत्याचार तर करणार नाही ना याची महाराजांना काळजी होती.
एखाद्या भागातुन सैन्य जात असताना शेतापासुन दुरवरुन न्यावे कारण शेतांमधुन नेल्यास शेताची नासाडी होईल व तसे झाल्यास शेतकर्याने जगायचे कसे याचाही विचार महाराजांचा होता. राज्य उभारणीसाठी काय आवश्यक आहे याबाबत महाराजांचा खोलवर विचार होता.व्यापार राज्यासाठी खुप महत्वाचा आहे हे महाराज जाणुन होते.'साहुकार हे तो राज्याचे भुषण' असे महाराज म्हणत. आजच्या २१व्या शतकाच्या जागतिकीकरणाच्या काळातही हे वाक्य फार महत्वाचे आहे.स्वातंत्र्योत्तर काळात जर आपल्या राज्यकर्त्यांना या वाक्याचा विसर पडला नसता तर आज कदाचित भारत हे विकसित राष्ट्र असते. आपल्या काळाच्या भरपुर पुढे पहाण्याची महाराजांची दुरदृष्टी हे महाराजांच्या यशाचे फार मोठे रहस्य आहे.महाराजांनी जलदुर्ग बांधले कारण व्यापाराच्या नावाखाली येणारे ब्रिटीश्,पौर्तुगिज्,फ्रेंच यांचा मुळ हेतु काय आहे हे महाराज जाणुन असावेत. आणि त्यांच्यावर जरब ठेवण्यासाठी महाराजांनी जलदुर्ग उभारले ,नौदल उभे केले.
महाराज धार्मिक होते पण अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांचा तुकाराम महाराज्,समर्थ रामदास्,मौनी बाबा व इतर अनेक संतमहात्म्यांशी संबंध आला.महाराजांनी त्यांना सढळ हस्ते मदत केली.महाराजांची तुळजाभवानीवरील निस्सिम भक्ती तर आपण जाणतोच.स्वराज्यनिर्मिती करण्याची शपथही महाराजांनी रायरेश्वराच्या साक्षीने घेतली. 'हे राज्य व्हावे ही तों श्रींचीच इच्छा आहे' असेही महाराज म्हणत.पण धार्मिक असुनही महाराज अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांनी सिंधुबंदीची प्रथा मोडुन काढली.ज्या काळात समुद्रात काही मिटर जाणही पाप होत त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाउन पोहोचली होती.
युध्दनिती,कुटनितीमध्ये तर महाराजांचा हात पकडण त्या काळात कुणालाही शक्य नव्हत.एक परदेशी इतिहासकार म्हणतो 'कुटनितीमध्ये महाराजांच्या करंगळीत जितक होतं तितक औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हत.'आदिलशहाच्या तावडीतुन शहाजी राजांच्या सुटकेसाठी केलेले राजकारण्,जयसिंघाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देउन २१ ऐवजी प्रत्यक्षात १७च किल्ले देण्याचे राजकारण्,अफजलखानाला मैदानी प्रदेश सोडुन दुर्गम्,जंगली,पर्वती प्रदेशात आणण्यासाठी केलेली कुटनिती,आग्र्याहुन सुटका करवुन घेण्यासाठी आजारी पडण्याचे केलेले नाटक्, औरंगजेबाने जिझिया कर लागु केल्यावर 'तुमच्यावर इतके दारीद्र्य आले आहे का?' असे म्हणुन त्याला हिणवण्यासाठी लिहिलेले पत्र ही महाराजांच्या कुशल बुध्दिमत्तेची ओळख करुन देणारी काही उदाहरणे! महाराजांना स्वभाषेचा अभिमान होता.म्हणुन त्यांनी रघुनाथ पंडीतांकरवी 'राज्यव्यवहारकोषा'ची निर्मिती केली.अरबी,फारसी भाषेच्या गुलामगिरीतुन मराठी भाषेची सुटका करण्यासाठी महाराजांनी तसे केले.
शिवाजी महाराजांची रहाणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती. स्त्रीयांचा,परधर्माचा,परधर्मग्रंथाचा,परधर्मस्थळांचा आदर ही त्याचीच उदाहरणे. पण त्याचबरोबर स्वधर्म्,स्वजन्,स्वभाषा यांच्याबद्दल सार्थ अभिमानही त्यांना होता.आपल्या धर्माच्या लोकांचे , आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी महाराजांनी केल्या. छत्रसालच्या राजाला त्यांनी त्याच हेतुने मदत केली,त्याचबरोबर गोव्यामधे सक्तीने धर्मांतर करवणार्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनाही महाराजांनी खंबीरपणे रोखले.
तर अशा शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपण आपले भाग्य मानले पाहीजे. पण एवढ्यावरच थांबुन उपयोग नाही.फक्त भावना,फक्त जयजयकार, फक्त मिरवणुका पुरेसे नाही. शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगिकारण्याचा प्रयत्न केला पाहीजे. आपला समाज्, आपले राष्ट्र यांच्या भल्यासाठी आपण झटले पाहीजे. आपली शिवभक्ती फक्त भावना भडकवल्यावरच जागी होता कामा नये. शिवभक्ती आपल्या रक्ताचा भाग बनल्यावर भ्रष्टाचार्, नीतीमुल्यांचे हनन आपोआपच थांबेल. शिवरायांच्या ठायी असलेली चिकाटी जर आपण आपापल्या क्षेत्रात दाखवु शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे जाईल.याबाबत समर्थांच्या काही ओळी लिहुन शेवट करतो.
शिवरायांस आठवावे | जिवित्व तृणवत मानावे |
इहलोकी परलोकी रहावे | किर्तीरुपे ||
शिवरायांचे कैसे चालणे | शिवरायांचे कैसे बोलणें |
शिवरायांचे सलगी देणें | कैसे असे||
शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी || माहिती साभार - डॉ.चिन्मय कुलकर्णी.
शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या . देशातले पहीले 'खडे सैन्य' त्यांनी उभे केले. त्यांनी देशातल पहिले नौदल उभे केले,जलदुर्ग उभारले. शिवरायांनी वतनदारी पध्दती बंद करून सैनिकांना,अधिकार्यांना पगार सुरु केले.शेतकर्यांच शोषण करणारी जमिनदारी पध्दत बंद करुन शेतकर्यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत आणली.
शिवाजी महाराज 'रयतेचा जाणता राजा' होते हे खरच.शिवराज्याभिषेकापुर्वी एक महीना आधी लिहिलेल्या एका पत्रातुन त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते. महाराज लिहितात,'कोण्ही कुणब्याचे येथील दाणे आणील्,कोण्ही भाकर्,कोण्ही गवत्,कोण्ही फाटे,कोण्ही भाजी,कोण्ही पाले.ऐसे करु लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरुन जीवमात्र घेउन राहीले आहेत तेही जाउं लागतील.कितेक उपाशी मराया लागतील.म्हणजे ऐसे होईल की ,मोगल मुलकात आहे त्याहुन अधिक तळतळाट होईल.तेंव्हा रयतेची सारी बदनामी तुम्हावर येईल.हे तुम्ही बरे जाणोन बहुत यादी धरुन वर्तणुक करणे.कोण्ही....रयतेस काडीचा आजार द्यावयास गरज नाही.ज्याला जे पाहीजे,दाणा हो अगर गवत हो,अगर फाटे,भाजीपाले व वरकड विकाया येईल ते रास्त घ्यावे.बाजारात जावे रास विकत आणावे.कोण्हावरही जुलुम अगर कोण्हासी कलागती कराया गरज नाही...'यावरुनच शस्त्राच्या जोरावर सैन्य जनतेवर अत्याचार तर करणार नाही ना याची महाराजांना काळजी होती.
एखाद्या भागातुन सैन्य जात असताना शेतापासुन दुरवरुन न्यावे कारण शेतांमधुन नेल्यास शेताची नासाडी होईल व तसे झाल्यास शेतकर्याने जगायचे कसे याचाही विचार महाराजांचा होता. राज्य उभारणीसाठी काय आवश्यक आहे याबाबत महाराजांचा खोलवर विचार होता.व्यापार राज्यासाठी खुप महत्वाचा आहे हे महाराज जाणुन होते.'साहुकार हे तो राज्याचे भुषण' असे महाराज म्हणत. आजच्या २१व्या शतकाच्या जागतिकीकरणाच्या काळातही हे वाक्य फार महत्वाचे आहे.स्वातंत्र्योत्तर काळात जर आपल्या राज्यकर्त्यांना या वाक्याचा विसर पडला नसता तर आज कदाचित भारत हे विकसित राष्ट्र असते. आपल्या काळाच्या भरपुर पुढे पहाण्याची महाराजांची दुरदृष्टी हे महाराजांच्या यशाचे फार मोठे रहस्य आहे.महाराजांनी जलदुर्ग बांधले कारण व्यापाराच्या नावाखाली येणारे ब्रिटीश्,पौर्तुगिज्,फ्रेंच यांचा मुळ हेतु काय आहे हे महाराज जाणुन असावेत. आणि त्यांच्यावर जरब ठेवण्यासाठी महाराजांनी जलदुर्ग उभारले ,नौदल उभे केले.
महाराज धार्मिक होते पण अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांचा तुकाराम महाराज्,समर्थ रामदास्,मौनी बाबा व इतर अनेक संतमहात्म्यांशी संबंध आला.महाराजांनी त्यांना सढळ हस्ते मदत केली.महाराजांची तुळजाभवानीवरील निस्सिम भक्ती तर आपण जाणतोच.स्वराज्यनिर्मिती करण्याची शपथही महाराजांनी रायरेश्वराच्या साक्षीने घेतली. 'हे राज्य व्हावे ही तों श्रींचीच इच्छा आहे' असेही महाराज म्हणत.पण धार्मिक असुनही महाराज अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांनी सिंधुबंदीची प्रथा मोडुन काढली.ज्या काळात समुद्रात काही मिटर जाणही पाप होत त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाउन पोहोचली होती.
युध्दनिती,कुटनितीमध्ये तर महाराजांचा हात पकडण त्या काळात कुणालाही शक्य नव्हत.एक परदेशी इतिहासकार म्हणतो 'कुटनितीमध्ये महाराजांच्या करंगळीत जितक होतं तितक औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हत.'आदिलशहाच्या तावडीतुन शहाजी राजांच्या सुटकेसाठी केलेले राजकारण्,जयसिंघाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देउन २१ ऐवजी प्रत्यक्षात १७च किल्ले देण्याचे राजकारण्,अफजलखानाला मैदानी प्रदेश सोडुन दुर्गम्,जंगली,पर्वती प्रदेशात आणण्यासाठी केलेली कुटनिती,आग्र्याहुन सुटका करवुन घेण्यासाठी आजारी पडण्याचे केलेले नाटक्, औरंगजेबाने जिझिया कर लागु केल्यावर 'तुमच्यावर इतके दारीद्र्य आले आहे का?' असे म्हणुन त्याला हिणवण्यासाठी लिहिलेले पत्र ही महाराजांच्या कुशल बुध्दिमत्तेची ओळख करुन देणारी काही उदाहरणे! महाराजांना स्वभाषेचा अभिमान होता.म्हणुन त्यांनी रघुनाथ पंडीतांकरवी 'राज्यव्यवहारकोषा'ची निर्मिती केली.अरबी,फारसी भाषेच्या गुलामगिरीतुन मराठी भाषेची सुटका करण्यासाठी महाराजांनी तसे केले.
शिवाजी महाराजांची रहाणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती. स्त्रीयांचा,परधर्माचा,परधर्मग्रंथाचा,परधर्मस्थळांचा आदर ही त्याचीच उदाहरणे. पण त्याचबरोबर स्वधर्म्,स्वजन्,स्वभाषा यांच्याबद्दल सार्थ अभिमानही त्यांना होता.आपल्या धर्माच्या लोकांचे , आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी महाराजांनी केल्या. छत्रसालच्या राजाला त्यांनी त्याच हेतुने मदत केली,त्याचबरोबर गोव्यामधे सक्तीने धर्मांतर करवणार्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनाही महाराजांनी खंबीरपणे रोखले.
तर अशा शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपण आपले भाग्य मानले पाहीजे. पण एवढ्यावरच थांबुन उपयोग नाही.फक्त भावना,फक्त जयजयकार, फक्त मिरवणुका पुरेसे नाही. शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगिकारण्याचा प्रयत्न केला पाहीजे. आपला समाज्, आपले राष्ट्र यांच्या भल्यासाठी आपण झटले पाहीजे. आपली शिवभक्ती फक्त भावना भडकवल्यावरच जागी होता कामा नये. शिवभक्ती आपल्या रक्ताचा भाग बनल्यावर भ्रष्टाचार्, नीतीमुल्यांचे हनन आपोआपच थांबेल. शिवरायांच्या ठायी असलेली चिकाटी जर आपण आपापल्या क्षेत्रात दाखवु शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे जाईल.याबाबत समर्थांच्या काही ओळी लिहुन शेवट करतो.
शिवरायांस आठवावे | जिवित्व तृणवत मानावे |
इहलोकी परलोकी रहावे | किर्तीरुपे ||
शिवरायांचे कैसे चालणे | शिवरायांचे कैसे बोलणें |
शिवरायांचे सलगी देणें | कैसे असे||
शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी || माहिती साभार - डॉ.चिन्मय कुलकर्णी.
'माहितीतंत्रज्ञान (Information Technology) क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवण्याचा खरा मान छत्रपती शिवारायांनाच द्यावा लागेल.
आपण आजपर्यंत शिवचरित्र अनेक अंगाने वाचले, लिहिले, ऐकले पाहिले असेल. छत्रपती शिवराय म्हणजे फक्त लढाई जिंकणाच्या युगपुरुषाचा इतिहास नव्हे. युगनिर्माते छत्रपती शिवराय यांच्या यशाचे रहस्य हे त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनात, दूरदृष्टिकोनात आणि प्रचंड आर्थिक नियोजनाबरोबरच प्रशासनावरील वचक हेच आहे. रयतेचं राज्य निर्माण करताना महाराजांनी चांगले कायदे केले आणि चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे अंमलात आणून रयतेला निर्भय जीवनाची हमी दिली. शिवरायांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून जलसंपदा, औद्योगिक, संरक्षण व कृषी क्षेत्राचा प्रभावी वापर करण्याचा पाया घातला गेला. छत्रपती शिवरायांचे संपूर्ण जीवन वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारे असून त्यांनी सातत्याने नवनवीन वैज्ञानिक प्रयोग करुन ते दाखवून दिले माणसाचे भवितव्य कुंडलीतल्या आणि आकाशातील ग्रह तारे व मुहूर्त यावर अवलंबून नसून फक्त आणि फक्त त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. हे त्यांनी त्यांच्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिले.आपल्या ५० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, पंचांग, पोथी पुराण, (अ) सत्यनारायण, वास्तुशांती, कालसर्पयोग, विधी, कुंडली, शुभ, अशुभ, अपशकून अशा अवैज्ञानिक, काल्पनिक गोष्टींना अजिबात थारा दिला नाही. त्यामुळेच एखाद्या लढाईला जाताना ते अमावस्येच्या रात्री जात. कारण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कमी सैन्य वापरुन बलाढ्य शत्रूवर विजय मिळवता येतो हे त्यांना माहीत होते. ''ध्वनी आणि प्रकाश'' यांच्या वेगाचे विज्ञान महाराजांना माहीत होते. म्हणूनच आणीबाणीच्याप्रसंगी तसेच परिस्थितीनुसार एका किल्यावरुन दुस-या किल्यावर त्वरित संदेश पोहचविण्यासाठी त्यांनी याच विज्ञानाचा वापर केला. त्यामुळे दिवस अथवा रात्र याचा विचार करुनच त्यांची संदेशवहन यंत्रणा काम करीत असे. त्यामुळे 'माहितीतंत्रज्ञान (Information Technology) क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवण्याचा खरा मान छत्रपती शिवारायांनाच द्यावा लागेल.
आपण आजपर्यंत शिवचरित्र अनेक अंगाने वाचले, लिहिले, ऐकले पाहिले असेल. छत्रपती शिवराय म्हणजे फक्त लढाई जिंकणाच्या युगपुरुषाचा इतिहास नव्हे. युगनिर्माते छत्रपती शिवराय यांच्या यशाचे रहस्य हे त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनात, दूरदृष्टिकोनात आणि प्रचंड आर्थिक नियोजनाबरोबरच प्रशासनावरील वचक हेच आहे. रयतेचं राज्य निर्माण करताना महाराजांनी चांगले कायदे केले आणि चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे अंमलात आणून रयतेला निर्भय जीवनाची हमी दिली. शिवरायांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून जलसंपदा, औद्योगिक, संरक्षण व कृषी क्षेत्राचा प्रभावी वापर करण्याचा पाया घातला गेला. छत्रपती शिवरायांचे संपूर्ण जीवन वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारे असून त्यांनी सातत्याने नवनवीन वैज्ञानिक प्रयोग करुन ते दाखवून दिले माणसाचे भवितव्य कुंडलीतल्या आणि आकाशातील ग्रह तारे व मुहूर्त यावर अवलंबून नसून फक्त आणि फक्त त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. हे त्यांनी त्यांच्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिले.आपल्या ५० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, पंचांग, पोथी पुराण, (अ) सत्यनारायण, वास्तुशांती, कालसर्पयोग, विधी, कुंडली, शुभ, अशुभ, अपशकून अशा अवैज्ञानिक, काल्पनिक गोष्टींना अजिबात थारा दिला नाही. त्यामुळेच एखाद्या लढाईला जाताना ते अमावस्येच्या रात्री जात. कारण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कमी सैन्य वापरुन बलाढ्य शत्रूवर विजय मिळवता येतो हे त्यांना माहीत होते. ''ध्वनी आणि प्रकाश'' यांच्या वेगाचे विज्ञान महाराजांना माहीत होते. म्हणूनच आणीबाणीच्याप्रसंगी तसेच परिस्थितीनुसार एका किल्यावरुन दुस-या किल्यावर त्वरित संदेश पोहचविण्यासाठी त्यांनी याच विज्ञानाचा वापर केला. त्यामुळे दिवस अथवा रात्र याचा विचार करुनच त्यांची संदेशवहन यंत्रणा काम करीत असे. त्यामुळे 'माहितीतंत्रज्ञान (Information Technology) क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवण्याचा खरा मान छत्रपती शिवारायांनाच द्यावा लागेल.
महाराजांचा संदेश काही मिनिटामध्ये स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवर पोहचत असे.
रात्रीच्या लढाईत विजय मिळाल्याची बातमी दुस-या गडावरील मावळ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गडावर गवताच्या गंजी पेटवून 'प्रकाशऊर्जा'' च्या माध्यमातून संदेश दिला जात असे. परंतु कधीकधी त्यांना दिवसाही लढाई करावी लागत असे. अशावेळी गडावरील परिस्थितीचा संदेश आपल्या मावळ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराजांनी ''रसायनशास्त्र'' वापरले. त्यांनी वर्षानुवर्षे ‘निरीक्षण (Observation)" करुन गडावरील निरुपयोगी लाकडांचे वर्गीकरण केले. कमी कोळसा मिळणा-या लाकडाला जाळल्यावर पांढरा धूर निघतो आणि जास्त कोळसा मिळणा-या लाकडाला जाळल्यावर काळा धूर निघतो. तसेच कोणत्या लाकडाला जाळल्यावर निळ्या ज्वाळा, | कोणत्या लाकडाला जाळल्यावर लाल ज्वाळा, कोणत्या लाकडाला जाळल्यावर हिरव्या पिवळ्या ज्वाळा दिसतात ह्या “कार्बन केमिस्ट्री' चे ज्ञान त्याकाळातही त्यांना अवगत होते. त्यावरुनच जसा इशारा असेल त्याप्रमाणे ते वर्गीकृत केलेले लाकूड जाळले जाई. त्या प्रकारचा धूर पाहूनच पुढील गडावर तशाच प्रकारचा धूर केला जाई ही साखळी पुढे सुरु राहत असे. अशा प्रकारे
तरीसुद्धा ज्याठिकाणी प्रकाशाचा उपयोग होत नाही, त्यावर तोडगा म्हणून महाराजांनी ''ध्वनी (Sound Energy)'' चा वापर केल्याचे दिसून येते. जितके कोस अंतर तितक्या 'तीव्रतेचा आवाज काढला जाई. उदा. घोडखिंड ते विशालगड अंतर ६ मैल. (१ मैल = १.६०९ कि. मी.) म्हणून एवढ्या दूर अंतरावरील घोडखिंडीत महाराज गडावर पोहचल्याचा संदेश जाण्यासाठी तोफांचे सलग तीन बार उडवून देण्यात आले. म्हणून महाराजांनी आपली राजधानी म्हणून ''रायगड'' किल्ला निवडला. त्याचे कारण रायगड किल्ला ६५ किल्ल्यांच्या मध्यभागी वसलेला असून रायगडचा । बालेकिल्ला आजूबाजूच्या इतर कोणत्याही किल्ल्यापेक्षा ४०० फूटांनी उंच आहे. त्यामुळे संदेशवहून जलद गतीने होत असे. मित्रहो, महाराजांच्या काळात मोबईल नव्हते; परंतु महाराजांचा कारभार हा ''मोबाईल राज्यकारभार होता.
अशा प्रकारे महाराजांचा संदेश काही मिनिटामध्ये स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवर पोहचत असे. |रात्रीच्या लढाईत विजय मिळाल्याची बातमी दुस-या गडावरील मावळ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गडावर गवताच्या गंजी पेटवून 'प्रकाशऊर्जा'' च्या माध्यमातून संदेश दिला जात असे. परंतु कधीकधी त्यांना दिवसाही लढाई करावी लागत असे. अशावेळी गडावरील परिस्थितीचा संदेश आपल्या मावळ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महाराजांनी ''रसायनशास्त्र'' वापरले. त्यांनी वर्षानुवर्षे ‘निरीक्षण (Observation)" करुन गडावरील निरुपयोगी लाकडांचे वर्गीकरण केले. कमी कोळसा मिळणा-या लाकडाला जाळल्यावर पांढरा धूर निघतो आणि जास्त कोळसा मिळणा-या लाकडाला जाळल्यावर काळा धूर निघतो. तसेच कोणत्या लाकडाला जाळल्यावर निळ्या ज्वाळा, | कोणत्या लाकडाला जाळल्यावर लाल ज्वाळा, कोणत्या लाकडाला जाळल्यावर हिरव्या पिवळ्या ज्वाळा दिसतात ह्या “कार्बन केमिस्ट्री' चे ज्ञान त्याकाळातही त्यांना अवगत होते. त्यावरुनच जसा इशारा असेल त्याप्रमाणे ते वर्गीकृत केलेले लाकूड जाळले जाई. त्या प्रकारचा धूर पाहूनच पुढील गडावर तशाच प्रकारचा धूर केला जाई ही साखळी पुढे सुरु राहत असे.
तरीसुद्धा ज्याठिकाणी प्रकाशाचा उपयोग होत नाही, त्यावर तोडगा म्हणून महाराजांनी ''ध्वनी (Sound Energy)'' चा वापर केल्याचे दिसून येते. जितके कोस अंतर तितक्या 'तीव्रतेचा आवाज काढला जाई. उदा. घोडखिंड ते विशालगड अंतर ६ मैल. (१ मैल = १.६०९ कि. मी.) म्हणून एवढ्या दूर अंतरावरील घोडखिंडीत महाराज गडावर पोहचल्याचा संदेश जाण्यासाठी तोफांचे सलग तीन बार उडवून देण्यात आले. म्हणून महाराजांनी आपली राजधानी म्हणून ''रायगड'' किल्ला निवडला. त्याचे कारण रायगड किल्ला ६५ किल्ल्यांच्या मध्यभागी वसलेला असून रायगडचा । बालेकिल्ला आजूबाजूच्या इतर कोणत्याही किल्ल्यापेक्षा ४०० फूटांनी उंच आहे. त्यामुळे संदेशवहून जलद गतीने होत असे. , महाराजांच्या काळात मोबईल नव्हते; परंतु महाराजांचा कारभार हा ''मोबाईल राज्यकारभार होता.
आजही जगातील ३९ देशांमधील लष्कराला शिवरायांच्या 'शिवतंत्र' या युद्धतंत्राचे प्रशिक्षण दिले जात आहे.
गनिमीकावा म्हणजेच शिवतंत्र हे महाराजांनी त्याकाळात विकसित केलेले हुकमी युद्ध तंत्रज्ञान होय. या युद्धतंत्रामध्ये वेगाने अनपेक्षितरित्या एखाद्या प्रदेशात घुसून शत्रूवर जाऊन आदळणे आणि तेवढ्याच वेगाने परत माघारी फिरणे हा प्रकार असायचा त्यामुळे घोडेस्वारीचे हे लकब असणारे वेगवान तंत्र आणि तो घोडा चालवणारा मावळासुद्धा तेवढाच प्रशिक्षित असायचा. म्हणूनच जगाच्या पाठीवर सर्वात वेगवान घोडेस्वारी तंत्राची ओळख जगाला करुन देण्याचा मान शिवरायांना जातो. त्याचाच परिणाम म्हणून की काय, जगातील ४७ देशांनी शिवरायांच्या या सर्वात परिणामकारक युद्धतंत्राचा वापर करुन स्वातंत्र्य मिळविले.
आजही | जगातील ३९ देशांमधील लष्कराला शिवरायांच्या 'शिवतंत्र' या युद्धतंत्राचे प्रशिक्षण दिले जात आहे.
म्हणूनच महाराजांनी हे युद्धतंत्र अधिक प्रभावी ठरण्यासाठी त्याला 'शस्त्रसंशोधन'' ची जोड दिली. साधारणपणे मावळ्यांच्या उंचीचा आणि त्यांच्या तलवारींचा अभ्यास करुन, शस्त्राची लांबी, रुदी, वजन, धार व धातू यांचा अभ्यास करुन जुन्या शस्त्रांचे रुप बदलले. वक्राकार तलवारींमध्ये बदल (Modification) करुन त्या सरळ करुन घेतल्या. जाडी कमी करुन तलवारी पातळ केल्या तसेच त्यांची लांबी १ फुटापर्यंत वाढवली. पाते | रुद केले पण वजन वाढणार नाही याची काळजी घेतली. मोठ्या घावाने तलवार तुटू नये म्हणून तलवारींना मधून पन्हाळा ठेवला. हातावर वार येऊ नये म्हणून मुठीला आवरण असणारे 'Handguard' बसवले. लांबी वाढवल्यामुळे मुठीवर वजन जास्त येऊ नये म्हणून मुठीच्या मागे अणकुचीदार गज बसवले. तलवार चालवून हाताला घाम येऊ नये, पकड सैल होऊ नये म्हणून मुठीला आतून गादीचा अस्तर लावून घेतला. तलवारींची मारक क्षमता वाढविण्यासाठी जास्त धार असणारी, आयात केलेली Imported Blades बसविली म्हणून शिवरायांनी विकसित केलेली ''मराठा तलवार' जगातील सर्वात घातक तलवार म्हणून ओळखली जाते.
गनिमीकावा म्हणजेच शिवतंत्र हे महाराजांनी त्याकाळात विकसित केलेले हुकमी युद्ध तंत्रज्ञान होय. या युद्धतंत्रामध्ये वेगाने अनपेक्षितरित्या एखाद्या प्रदेशात घुसून शत्रूवर जाऊन आदळणे आणि तेवढ्याच वेगाने परत माघारी फिरणे हा प्रकार असायचा त्यामुळे घोडेस्वारीचे हे लकब असणारे वेगवान तंत्र आणि तो घोडा चालवणारा मावळासुद्धा तेवढाच प्रशिक्षित असायचा. म्हणूनच जगाच्या पाठीवर सर्वात वेगवान घोडेस्वारी तंत्राची ओळख जगाला करुन देण्याचा मान शिवरायांना जातो. त्याचाच परिणाम म्हणून की काय, जगातील ४७ देशांनी शिवरायांच्या या सर्वात परिणामकारक युद्धतंत्राचा वापर करुन स्वातंत्र्य मिळविले.
आजही | जगातील ३९ देशांमधील लष्कराला शिवरायांच्या 'शिवतंत्र' या युद्धतंत्राचे प्रशिक्षण दिले जात आहे.
म्हणूनच महाराजांनी हे युद्धतंत्र अधिक प्रभावी ठरण्यासाठी त्याला 'शस्त्रसंशोधन'' ची जोड दिली. साधारणपणे मावळ्यांच्या उंचीचा आणि त्यांच्या तलवारींचा अभ्यास करुन, शस्त्राची लांबी, रुदी, वजन, धार व धातू यांचा अभ्यास करुन जुन्या शस्त्रांचे रुप बदलले. वक्राकार तलवारींमध्ये बदल (Modification) करुन त्या सरळ करुन घेतल्या. जाडी कमी करुन तलवारी पातळ केल्या तसेच त्यांची लांबी १ फुटापर्यंत वाढवली. पाते | रुद केले पण वजन वाढणार नाही याची काळजी घेतली. मोठ्या घावाने तलवार तुटू नये म्हणून तलवारींना मधून पन्हाळा ठेवला. हातावर वार येऊ नये म्हणून मुठीला आवरण असणारे 'Handguard' बसवले. लांबी वाढवल्यामुळे मुठीवर वजन जास्त येऊ नये म्हणून मुठीच्या मागे अणकुचीदार गज बसवले. तलवार चालवून हाताला घाम येऊ नये, पकड सैल होऊ नये म्हणून मुठीला आतून गादीचा अस्तर लावून घेतला. तलवारींची मारक क्षमता वाढविण्यासाठी जास्त धार असणारी, आयात केलेली Imported Blades बसविली म्हणून शिवरायांनी विकसित केलेली ''मराठा तलवार' जगातील सर्वात घातक तलवार म्हणून ओळखली जाते.
महाराजांनी हे युद्धतंत्र अधिक प्रभावी ठरण्यासाठी त्याला 'शस्त्रसंशोधन'' ची जोड दिली.
साधारणपणे मावळ्यांच्या उंचीचा आणि त्यांच्या तलवारींचा अभ्यास करुन, शस्त्राची लांबी, रुदी, वजन, धार व धातू यांचा अभ्यास करुन जुन्या शस्त्रांचे रुप बदलले. वक्राकार तलवारींमध्ये बदल (Modification) करुन त्या सरळ करुन घेतल्या. जाडी कमी करुन तलवारी पातळ केल्या तसेच त्यांची लांबी १ फुटापर्यंत वाढवली. पाते | रुद केले पण वजन वाढणार नाही याची काळजी घेतली. मोठ्या घावाने तलवार तुटू नये म्हणून तलवारींना मधून पन्हाळा ठेवला. हातावर वार येऊ नये म्हणून मुठीला आवरण असणारे 'Handguard' बसवले. लांबी वाढवल्यामुळे मुठीवर वजन जास्त येऊ नये म्हणून मुठीच्या मागे अणकुचीदार गज बसवले. तलवार चालवून हाताला घाम येऊ नये, पकड सैल होऊ नये म्हणून मुठीला आतून गादीचा अस्तर लावून घेतला. तलवारींची मारक क्षमता वाढविण्यासाठी जास्त धार असणारी, आयात केलेली Imported Blades बसविली म्हणून शिवरायांनी विकसित केलेली ''मराठा तलवार' जगातील सर्वात घातक तलवार म्हणून ओळखली जाते.
त्याकाळी पोर्तुगालमध्ये उत्तम दर्जाच्या पोलादापासून तलवारीची पाती बनवली जात. ती मुठींना जोडली की त्याला “फिरंग'' हे नाव असायचे.
महाराजांची तलवार ही खास अशा अरुणव्रत नावाच्या पोलादापासून बनवली जायची.
अरुणव्रत म्हणजे असा पोलादी धातू ज्यावर सूर्यकिरणांचा प्रकाश पडला की ज्यातून आपोआप अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतात आणि चंद्रप्रकाश पडला तर याच्या स्पर्शाने रात्रीतही कमळ फुलते. (संदर्भजेधे शकावलीत) ''दुसरे दिवशी रायगडी तलवारीतू ज्वाळा निघाल्या' असे पान नं. १३७ वर शके १६०१ सिद्धार्थी नाम संवत्सरे रोजीची नोंद सांगते.)
म्हणून शिवरायांनी निर्माण केलेले तंत्र हे "Explosive" शस्त्र होते आणि ते चालवण्याचे “Knowedge" फक्त शिवरायांच्या मावळ्यांनाच अवगत होते. | महाराजांची वृत्ती तशी कायम नवीन गोष्टींचा शोध घेणारी, कायम विचार मग्न मेंदू म्हणजे स्वराज्याचे "Research and Devlopment'' केंद्रच होय. |
दुर्गबांधणी या विषयात तर जगातील सर्वात उत्कृष्ट ''Civil Engineer' म्हणून आपल्याला शिवछत्रपतींचेच नाव घ्यावे लागेल.
महाराजांनी त्यांच्या ५० वर्षांच्या आयुष्यात १११ नवीन किल्ले बांधले, त्यात १३ नवीन जलदुर्गांचा समावेश असून ४७ नवीन जलदुर्गांची तरतूद केली. तसेच त्यांनी ४९ किल्ल्यांची दुरुस्ती केली व स्वराज्यात सामील केले. महाराजांच्या सर्व किल्ल्यांची मिळून संख्या ३६५ होती. हे करीत असताना त्यांनी एकाही किल्ल्याची 'वास्तुशांती, ग्रहशांती, सत्यनारायण असले काल्पनिक विधी केले नाहीत, तरीही त्यांचे किल्ले आजही शाबूत आहेत. याचे कारण त्यांनी वापरात आणलेले 'रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, भूजलशास्त्र, भूगर्भशास्त्र, स्थापत्यशास्त्र, मृदाशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भूगोलशास्त्र, संरक्षणशास्त्र, दूरदर्शीपणा, हुवामानशास्त्र, सूर्यचंद्र यांच्या हालचालींचे खगोलशास्त्र...." | महाराजांनी पहिला किल्ला बांधला तो ''राजगड" गडाच्या चिलखती बुरुजावर दुहेरी तटबंदी असणारा हा जगातील एकमेव किल्ला आहे. जगातील सर्व उत्कृष्ट किल्ल्यांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन १९८० मध्ये पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे भरले होते. या सर्व किल्ल्यांत सर्वोच्च क्रमांक मिळवणारा गड म्हणजे शिवबांचा दुर्गराज 'राजगड".
महाराजांनी दुसरा किल्ला बांधला तो म्हणजे बेलाग, बिकट आणि दुर्गम असा 'वनराज प्रतापगड'' या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे महाराजांनी गडाचा महादरवाजा अगदी लांब म्हणजे डोंगरमाथ्यापासून २/३ कि. मी. लांबीवर बांधला
अफजलखानावर स्वारी करते वेळी महाराजांनी वापरलेले बुद्धिकौशल्य अफाट आहे.
त्यांनी अफजलखानाच्या उंची, वजन, ताकद यांच्या अभ्यासाने त्याच्या भेटीसाठी वेगवेगळे डावपेच आखले. अफजलखानाच्या सैन्याचे मानसिक खच्चीकरण केले. भेटीसाठी दिवस निवडला ‘१० नोव्हेंबर १६५९" आणि वेळ दुसया प्रहरीची! त्यांनी प्रतापगडाचा भौगोलिक अभ्यास केला. मगच पुढील व्यूहरचना केल्या, त्यावेळी सूर्याचे दक्षिणायन चालू होते. म्हणून महाराजांनी शामियान्याची जागा आणि भेटीची वेळ अगदी अचूक निवडली. खानाने गड चढताना शामियान्याकडे पहायचे म्हटले तर सूर्य अगदी शामियान्यासमोर यायचा. त्यामुळेच सूर्याची अतिनिल किरणे डोळ्यात घुसल्यामुळे खानाच्या डोळ्यावर अंधारी यायची व त्याला वरील परिस्थितीचा काहीच अंदाज येत नसायचा. परंतु शिवराय गड उतरत असल्यामुळे सूर्य त्यांच्या पाठमोरा असल्याने सूर्यकिरणांचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्यांना खानाच्या प्रत्येक बारीक हालचालीवर, त्यांच्या सैन्यावर लक्ष ठेवता आले, त्यानुसार त्यांनी आपल्या सैन्याची रचना केली.योग्य जागेवर किल्ला बांधला तर अजिंक्य ठरल्याशिवाय राहत नाही. डोंगराच्या सर्व वाटा बंद करुन सर्वात बिकट आणि घातक अशी एकच वाट ठेवली, रडतोंडी घाट! म्हणूनच अफजलखानस्वारी वेळी महाराजांनी प्रतापगडाची निवड केली. प्रतापगड पायथ्यापासून पाहिला तर गडाच्या गोमुखी रचनेपासून ते गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत साधारणपणे ७५ ते ८० पायच्या आहेत त्या एकसमान नसून उंचसखल आहेत. याचे कारण की, दोन किलो वजनाची तलवार अन् तेवढ्याच वजनाची ढाल घेऊन पाय-यावरुन चढताना शत्रूची दमछाक व्हावी. तसेच चालून दम लागल्यामुळे ''Dehydration' भरपूर होते अशात गडाच्या गोमुखी दरवजापासून मुख्य हत्तीदरवाजापर्यंत असणा-या ''भूलभुलैया'' सारख्या रचनेमुळे शत्रूला वाट शोधण्यात अडचण यावी, तो गोंधळून जावा. अशात त्यावर सहज विजय मिळवता येतो. हे तंत्र त्यांनी वापरले.
त्यांनी अफजलखानाच्या उंची, वजन, ताकद यांच्या अभ्यासाने त्याच्या भेटीसाठी वेगवेगळे डावपेच आखले. अफजलखानाच्या सैन्याचे मानसिक खच्चीकरण केले. भेटीसाठी दिवस निवडला ‘१० नोव्हेंबर १६५९" आणि वेळ दुसया प्रहरीची! त्यांनी प्रतापगडाचा भौगोलिक अभ्यास केला. मगच पुढील व्यूहरचना केल्या, त्यावेळी सूर्याचे दक्षिणायन चालू होते. म्हणून महाराजांनी शामियान्याची जागा आणि भेटीची वेळ अगदी अचूक निवडली. खानाने गड चढताना शामियान्याकडे पहायचे म्हटले तर सूर्य अगदी शामियान्यासमोर यायचा. त्यामुळेच सूर्याची अतिनिल किरणे डोळ्यात घुसल्यामुळे खानाच्या डोळ्यावर अंधारी यायची व त्याला वरील परिस्थितीचा काहीच अंदाज येत नसायचा. परंतु शिवराय गड उतरत असल्यामुळे सूर्य त्यांच्या पाठमोरा असल्याने सूर्यकिरणांचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्यांना खानाच्या प्रत्येक बारीक हालचालीवर, त्यांच्या सैन्यावर लक्ष ठेवता आले, त्यानुसार त्यांनी आपल्या सैन्याची रचना केली.योग्य जागेवर किल्ला बांधला तर अजिंक्य ठरल्याशिवाय राहत नाही. डोंगराच्या सर्व वाटा बंद करुन सर्वात बिकट आणि घातक अशी एकच वाट ठेवली, रडतोंडी घाट! म्हणूनच अफजलखानस्वारी वेळी महाराजांनी प्रतापगडाची निवड केली. प्रतापगड पायथ्यापासून पाहिला तर गडाच्या गोमुखी रचनेपासून ते गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत साधारणपणे ७५ ते ८० पायच्या आहेत त्या एकसमान नसून उंचसखल आहेत. याचे कारण की, दोन किलो वजनाची तलवार अन् तेवढ्याच वजनाची ढाल घेऊन पाय-यावरुन चढताना शत्रूची दमछाक व्हावी. तसेच चालून दम लागल्यामुळे ''Dehydration' भरपूर होते अशात गडाच्या गोमुखी दरवजापासून मुख्य हत्तीदरवाजापर्यंत असणा-या ''भूलभुलैया'' सारख्या रचनेमुळे शत्रूला वाट शोधण्यात अडचण यावी, तो गोंधळून जावा. अशात त्यावर सहज विजय मिळवता येतो. हे तंत्र त्यांनी वापरले.
महाराजांचा रायगड तर जगाला न सुटणारे कोडे आहे.
रयतेतील एखादा तक्रारदार आपली तक्रार घेऊन आला तर नगरखान्यातील दरवाजा जवळील सैनिकांशी आपली व्यथा बोलून दाखवत. परंतु ती चर्चा महाराजांना त्यांच्या सिंहासनावर स्पष्ट ऐकू जायची. म्हणजेच प्रतिध्वनी या विज्ञानाचा वापर त्यांनी किल्लेबांधणीत केला हे दिसून येते. | काही दिवसांपूर्वी राजगडाच्या राजमाचीचे बांधकाम चालू असताना महाराजांनी बसवलेले "Antichamber" सापडले. 'गड तेथे पाणी अन् पाणी तेथेच गड" हे धोरण त्यांनी वापरले. गडावर पाण्याचा झरा असेल तर तळी, टाकी बांधावीत हा त्यांचा आदेश होता, कारण युद्धात दारुगोडा उडवल्याने झयाचे पाणी आटते. खडक दुभंगून झरे आटतात याचे संशोधन महाराजांनी कसे केले असेल बरे!
स्वराज्य निर्मिती करताना त्यांनी एक धोरण आखले, घाट तेथे किल्ला ज्याचे घाटावर नियंत्रण त्याचे व्यापारावर नियंत्रण, घाटावरील हे किल्ले म्हणजे त्या काळातील Check Post च होय. विचार करा शत्रूला स्वराज्यात घुसण्यात एवढ्या अडचणी तर आत घुसून स्वराज्य जिंकणे किती अवघड असेल. गडावर आग लागू नये म्हणून गडावरील दारुगोळा कोठार गडावरील मनुष्यवस्तीपासून दूर ठेवण्याच्या Precautions महाराजांनी घेतल्या भोपाळ वायू गळती, जपान अणुभट्टी स्फोट यासारख्या घटना बघताच महाराजांचा दूरदृष्टीचा अंदाज येतो.
रयतेतील एखादा तक्रारदार आपली तक्रार घेऊन आला तर नगरखान्यातील दरवाजा जवळील सैनिकांशी आपली व्यथा बोलून दाखवत. परंतु ती चर्चा महाराजांना त्यांच्या सिंहासनावर स्पष्ट ऐकू जायची. म्हणजेच प्रतिध्वनी या विज्ञानाचा वापर त्यांनी किल्लेबांधणीत केला हे दिसून येते. | काही दिवसांपूर्वी राजगडाच्या राजमाचीचे बांधकाम चालू असताना महाराजांनी बसवलेले "Antichamber" सापडले. 'गड तेथे पाणी अन् पाणी तेथेच गड" हे धोरण त्यांनी वापरले. गडावर पाण्याचा झरा असेल तर तळी, टाकी बांधावीत हा त्यांचा आदेश होता, कारण युद्धात दारुगोडा उडवल्याने झयाचे पाणी आटते. खडक दुभंगून झरे आटतात याचे संशोधन महाराजांनी कसे केले असेल बरे!
स्वराज्य निर्मिती करताना त्यांनी एक धोरण आखले, घाट तेथे किल्ला ज्याचे घाटावर नियंत्रण त्याचे व्यापारावर नियंत्रण, घाटावरील हे किल्ले म्हणजे त्या काळातील Check Post च होय. विचार करा शत्रूला स्वराज्यात घुसण्यात एवढ्या अडचणी तर आत घुसून स्वराज्य जिंकणे किती अवघड असेल. गडावर आग लागू नये म्हणून गडावरील दारुगोळा कोठार गडावरील मनुष्यवस्तीपासून दूर ठेवण्याच्या Precautions महाराजांनी घेतल्या भोपाळ वायू गळती, जपान अणुभट्टी स्फोट यासारख्या घटना बघताच महाराजांचा दूरदृष्टीचा अंदाज येतो.
भूमिगत पाणी जाणण्याची कला महाराजांना अवगत होती.
पाणी शोधण्यासाठी त्यांनी पर्यावरणाचीच मदत घेतली. पाणी भूगर्भात कुठल्या उतारावर कसे वाहील याचा वैज्ञानिक पद्धतीने शोध घेतला जायचा. त्याठिकाणच्या जमिनीवर आढळणारी झुडपे, गवत, मातीचा रंग, खडकाचा प्रकार यावरुन परस्पर संबंध जोडून निष्कर्ष काढला जाई. ओसाड व शुष्क प्रदेशात नैसर्गिक रित्या डौलाने उभे असणारे वृक्ष, हिरवेगार झाडेझुडपे त्यांच्या मुळाजवळ पाणी असल्याचे सांगतात. जवळच जर वारुळ असेल तर पाणी आहे आणि भरपूर वारुळे असतील तर भरपूर पाणी आहे आणि त्या प्रदशातील जमिनीवर बोरी, उंबर, जांभूळ, शमी, अगी, धाडे या जातीची झाले असतील आणि सभोवताली भरपूर वारुळे असतील तर पाणी भूगर्भात कमी खोलीवर उपलब्ध असल्याची शास्त्रशुद्ध हमी मिळते. |
भूजलशास्त्राची ही तत्वे त्या काळातही महाराजांना अवगत होती.
त्यामुळे महाराजांचा हा जलसंशोधनाचा वारसा महाराष्ट्राला मिळाल्यानेच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. | ‘सिंधुदुर्ग किल्ला बांधताना महाराज म्हणतात, ''बांधकामाला समुद्राकाठची वाळू वापरत आहात हाती गोड्या पाण्याचा भरपूर साठा ठेवा, ही खारवट वाळू गोड्या पाण्यात दोन चार दिवस भिजवून ठेवा. तिचे खारवटपण निघून जाऊद्या. मगच ती बांधकामात वापरा." म्हणजेच समुद्राच्या वाळूचेही Classification कसे करावे हे ज्ञानही महाराजांना होते. किल्ल्याचे बांधकाम २५ नोव्हेंबर १६६४ ते २९ मार्च १६६७ पर्यंत चालू होते. किल्ला
चार कि. मी. च्या तटबंदीत, वीस हेक्टर क्षेत्रफळात बांधला गेला. या किल्ल्यासाठी महाराजांनी १ कोटी होन जो सुरतेच्या स्वारीतून मिळाला, तो पैसा वापरला. (एक होन = साडेतीन रुपये) ऐन युद्धात सैन्याची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक किल्ल्यांच्या बुरुजावरती शौचकूप (Toilet) बांधणारा लोककल्याणकारी, अगदी बारीक गोष्टींचा विचार करणारा राजा आम्हाला सात काळजाच्या आत जपून ठेवावा लागेल. महाराजांनी सिंधुदुर्गच्या तटबंदीत ४० शौचकूप बांधली व ४२ बुरुज बांधले. कोकणात प्रामुख्याने जांभा खडक आढळतो. जांभा खडक हा ठिसूळ खडक. त्यासाठी समुद्रातील किल्ल्यांची पायाभरणी करताना, सिंधुदुर्गावर ५ खंडी शिसे
ओतले. (१ खंडी = १६०० कि.) |
पाणी शोधण्यासाठी त्यांनी पर्यावरणाचीच मदत घेतली. पाणी भूगर्भात कुठल्या उतारावर कसे वाहील याचा वैज्ञानिक पद्धतीने शोध घेतला जायचा. त्याठिकाणच्या जमिनीवर आढळणारी झुडपे, गवत, मातीचा रंग, खडकाचा प्रकार यावरुन परस्पर संबंध जोडून निष्कर्ष काढला जाई. ओसाड व शुष्क प्रदेशात नैसर्गिक रित्या डौलाने उभे असणारे वृक्ष, हिरवेगार झाडेझुडपे त्यांच्या मुळाजवळ पाणी असल्याचे सांगतात. जवळच जर वारुळ असेल तर पाणी आहे आणि भरपूर वारुळे असतील तर भरपूर पाणी आहे आणि त्या प्रदशातील जमिनीवर बोरी, उंबर, जांभूळ, शमी, अगी, धाडे या जातीची झाले असतील आणि सभोवताली भरपूर वारुळे असतील तर पाणी भूगर्भात कमी खोलीवर उपलब्ध असल्याची शास्त्रशुद्ध हमी मिळते. |
भूजलशास्त्राची ही तत्वे त्या काळातही महाराजांना अवगत होती.
त्यामुळे महाराजांचा हा जलसंशोधनाचा वारसा महाराष्ट्राला मिळाल्यानेच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. | ‘सिंधुदुर्ग किल्ला बांधताना महाराज म्हणतात, ''बांधकामाला समुद्राकाठची वाळू वापरत आहात हाती गोड्या पाण्याचा भरपूर साठा ठेवा, ही खारवट वाळू गोड्या पाण्यात दोन चार दिवस भिजवून ठेवा. तिचे खारवटपण निघून जाऊद्या. मगच ती बांधकामात वापरा." म्हणजेच समुद्राच्या वाळूचेही Classification कसे करावे हे ज्ञानही महाराजांना होते. किल्ल्याचे बांधकाम २५ नोव्हेंबर १६६४ ते २९ मार्च १६६७ पर्यंत चालू होते. किल्ला
चार कि. मी. च्या तटबंदीत, वीस हेक्टर क्षेत्रफळात बांधला गेला. या किल्ल्यासाठी महाराजांनी १ कोटी होन जो सुरतेच्या स्वारीतून मिळाला, तो पैसा वापरला. (एक होन = साडेतीन रुपये) ऐन युद्धात सैन्याची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक किल्ल्यांच्या बुरुजावरती शौचकूप (Toilet) बांधणारा लोककल्याणकारी, अगदी बारीक गोष्टींचा विचार करणारा राजा आम्हाला सात काळजाच्या आत जपून ठेवावा लागेल. महाराजांनी सिंधुदुर्गच्या तटबंदीत ४० शौचकूप बांधली व ४२ बुरुज बांधले. कोकणात प्रामुख्याने जांभा खडक आढळतो. जांभा खडक हा ठिसूळ खडक. त्यासाठी समुद्रातील किल्ल्यांची पायाभरणी करताना, सिंधुदुर्गावर ५ खंडी शिसे
ओतले. (१ खंडी = १६०० कि.) |
आपण वापरत असलेला माल शुद्ध व उच्च प्रतिचा, दर्जाचा असला पाहिजे याबाबत महाराज तरबेज होते.
जगाच्या पाठीवर कोठेही ग्राहक संरक्षण कायदा व भेसळ प्रतिबंधक कायदा याची कल्पनाही उदयास आली नसताना आमचे महाराज स्पष्ट सूचना देतात, "वस्तू नीट वजन करुन पहा, माल पाहून तपासून घ्या." | १६५३ मध्ये विजयदुर्ग जिंकला. त्याचा विस्तार केला. या ठिकाणी त्यांनी विस्तार केलेल्या जागेवरील साहेबाचे ओटे या जागेला खगोलशास्त्रीय दृष्ट्या खूप महत्वाचे स्थान आहे. अक्षांश-रेखांश यांच्या योग्य अँगलमधून बांधण्यात आलेल्या
ओट्याचे वैशिष्ट्य म्हणजे, या ओट्यावर जर एखादी वस्तू उभी धरली तर तिच्या सावलीशी त्या वस्तूचा कोन दिवसातील कोणत्याही वेळेस पाहिला तर एकच मिळतो. या गोष्टीचा अभ्यास करुन १८ ऑगस्ट, १८६८ या खग्रास सूर्यग्रहणाची पर्वणी साधून सर नॉर्मल लॉकीयार या फ्रेंच शास्त्राने Spectrometer च्या सहाय्याने एक नवीन मूलद्रव्य (Element) शोधले, त्याचे नाव Helium विजयदुर्गावरील या बिंदूचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या शास्त्रज्ञांनी अक्षांश-रेखांश जुळवण्यासाठी केलेले १८०० कोनाच्या मार्किंगच्या खुणा आजही पहायला मिळतात.
शत्रूपासून किल्ला सुरक्षित रहावा म्हणून महाराजांनी १९ व्या शतकात पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे भारतीय नौदलाचे तत्कालीन कमांडर गुपचुप यांना तेथील पुराभिलेख खात्यात एक कागद सापडला. त्यात असे म्हटले आहे की, शत्रूपासून किल्ला सुरक्षित रहावा म्हणून महाराजांनी किल्ल्यापासून २०० मिटर अंतरावर समुद्रात सुमारे पाऊण कि. मी. लांबीची व तीन मिटर रुंदीची भिंत इंग्रजी एल आकारात अशा पद्धतीने बांधली की, चंद्राच्या कलांचा अभ्यास करुन त्यांनी ती भिंत ओहोटीच्या वेळेसही वर दिसणार नाही अशी व्यवस्था केली. | त्यावेळच्या इंग्रज, पोर्तुगीज, डच यासारख्या समुद्री शत्रूची पादत्राणे कच्च्या चमड्याची असत.
याचा अभ्यास करुन महाराजांनी समुद्रातील किल्ल्याच्या बेटाभोवती ओबडधोबड दगड, चीरे अशा रीतीने बेमालूम पेरले की, ते भरतीच्या वेळेसही दिसावेत. त्यावर अणकुचीदार शंखशिंपले यांची वाढ व्हावी. त्यामुळे समुद्राच्या खारवट पाण्यात त्यांच्या चपला भिजल्यास त्यांना अशा दगडी चियांवरुन चालताही व लढताही येऊ नये ही व्यवस्था त्यांनी केली. | कुलाबा किल्ला बांधणीत तर त्यांनी फक्त दगडी चीरे एकमेकावर ठेवले. त्यात सिमेंट वापरले नाही. तरी ३५० वर्षानंतरही त्याचा एकही चीरा समुद्राच्या लाटेने इकडेतिकडे सरकला नाही. रायगड किल्ल्याच्या महाद्वाराजवळ फुटके हौद आहेत. रायगडाची अवघड चढण चढून शत्रू जर मुख्य दरवाजाजवळ आला तर हे हौद सुरुंगाने उडवून देऊन पाण्याचा लोंढा उतारावरील महाद्राजवळ वेगाने वाहील व चिखल होऊन निसरड्या वाटेवर शत्रूचे मानसिक खच्चीकरण होईल अशी व्यवस्था महाराजांनी केली होती. साठवलेल्या पाण्यातून ‘दुर्गरक्षण' हा जगातील पहिला प्रयोग त्यांनी करुन दाखवला. |
जगाच्या पाठीवर कोठेही ग्राहक संरक्षण कायदा व भेसळ प्रतिबंधक कायदा याची कल्पनाही उदयास आली नसताना आमचे महाराज स्पष्ट सूचना देतात, "वस्तू नीट वजन करुन पहा, माल पाहून तपासून घ्या." | १६५३ मध्ये विजयदुर्ग जिंकला. त्याचा विस्तार केला. या ठिकाणी त्यांनी विस्तार केलेल्या जागेवरील साहेबाचे ओटे या जागेला खगोलशास्त्रीय दृष्ट्या खूप महत्वाचे स्थान आहे. अक्षांश-रेखांश यांच्या योग्य अँगलमधून बांधण्यात आलेल्या
ओट्याचे वैशिष्ट्य म्हणजे, या ओट्यावर जर एखादी वस्तू उभी धरली तर तिच्या सावलीशी त्या वस्तूचा कोन दिवसातील कोणत्याही वेळेस पाहिला तर एकच मिळतो. या गोष्टीचा अभ्यास करुन १८ ऑगस्ट, १८६८ या खग्रास सूर्यग्रहणाची पर्वणी साधून सर नॉर्मल लॉकीयार या फ्रेंच शास्त्राने Spectrometer च्या सहाय्याने एक नवीन मूलद्रव्य (Element) शोधले, त्याचे नाव Helium विजयदुर्गावरील या बिंदूचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या शास्त्रज्ञांनी अक्षांश-रेखांश जुळवण्यासाठी केलेले १८०० कोनाच्या मार्किंगच्या खुणा आजही पहायला मिळतात.
शत्रूपासून किल्ला सुरक्षित रहावा म्हणून महाराजांनी १९ व्या शतकात पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे भारतीय नौदलाचे तत्कालीन कमांडर गुपचुप यांना तेथील पुराभिलेख खात्यात एक कागद सापडला. त्यात असे म्हटले आहे की, शत्रूपासून किल्ला सुरक्षित रहावा म्हणून महाराजांनी किल्ल्यापासून २०० मिटर अंतरावर समुद्रात सुमारे पाऊण कि. मी. लांबीची व तीन मिटर रुंदीची भिंत इंग्रजी एल आकारात अशा पद्धतीने बांधली की, चंद्राच्या कलांचा अभ्यास करुन त्यांनी ती भिंत ओहोटीच्या वेळेसही वर दिसणार नाही अशी व्यवस्था केली. | त्यावेळच्या इंग्रज, पोर्तुगीज, डच यासारख्या समुद्री शत्रूची पादत्राणे कच्च्या चमड्याची असत.
याचा अभ्यास करुन महाराजांनी समुद्रातील किल्ल्याच्या बेटाभोवती ओबडधोबड दगड, चीरे अशा रीतीने बेमालूम पेरले की, ते भरतीच्या वेळेसही दिसावेत. त्यावर अणकुचीदार शंखशिंपले यांची वाढ व्हावी. त्यामुळे समुद्राच्या खारवट पाण्यात त्यांच्या चपला भिजल्यास त्यांना अशा दगडी चियांवरुन चालताही व लढताही येऊ नये ही व्यवस्था त्यांनी केली. | कुलाबा किल्ला बांधणीत तर त्यांनी फक्त दगडी चीरे एकमेकावर ठेवले. त्यात सिमेंट वापरले नाही. तरी ३५० वर्षानंतरही त्याचा एकही चीरा समुद्राच्या लाटेने इकडेतिकडे सरकला नाही. रायगड किल्ल्याच्या महाद्वाराजवळ फुटके हौद आहेत. रायगडाची अवघड चढण चढून शत्रू जर मुख्य दरवाजाजवळ आला तर हे हौद सुरुंगाने उडवून देऊन पाण्याचा लोंढा उतारावरील महाद्राजवळ वेगाने वाहील व चिखल होऊन निसरड्या वाटेवर शत्रूचे मानसिक खच्चीकरण होईल अशी व्यवस्था महाराजांनी केली होती. साठवलेल्या पाण्यातून ‘दुर्गरक्षण' हा जगातील पहिला प्रयोग त्यांनी करुन दाखवला. |
छत्रपती शिवरायांची बांधकामे ही Maintenance free किंवा One Time construction म्हणून ओळखली जातात.
बांधकामासाठी असे साहित्य वापरले की एकवेळ दगड झिजून जाईल पण बांधकाम साहित्य आहे तसेच राहील नक्कीच, महाराजांकडे यावर काम करणारां RGD विभाग असावा. बांधकामासाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे सिमेंट. ते आजच्या सर्वोच्च प्रतिच्या सिमेंटपेक्षा १००० ग्रेड उत्कृष्ट होते. महाराजांच्या दृष्टकोनातून सिमेंट म्हणजे दगडाची भुकटी, चुना, गुळ, डिंक, कडुनिंब, उडीद पावडर, मेथी पावडर, नारळाचे पाणी, हरड्याचे पाणी, शिसे, वाळूचा खासवा यांचे मिश्रण होय. म्हणूनच त्याची ग्रेड आज ३५० वर्षानंतरही किल्ले पाहताना येते. पद्मदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीकडे पाहिल्यास याचा अंदाज येतो. लाटांच्या तडाख्यामुळे तटबंदीचे दगड झिजलेत, पण महाराजांनी वापरलेला चुना मात्र शाबूत आहे. यालाच म्हणतात कामाची गुणवत्ता, उत्कृष्ट चुनानिर्मितीचे तंत्र महाराजांना अवगत होते. छत्रपती शिवबांनी सातआरा जिल्ह्यात प्रतापगडच्या पायथ्याला पारगाव पासून १ कि.मि. अंतरावर १६६१ मध्ये कोयना नदीवर पुराच्या काळात पुराच्या पाण्याचा अभ्यास करुन ''८ मीटर रुंद, १५ मीटर उंच व ५२ मीटर लांब पूल बांधला' या दगडी कमानी पुलाच्या बांधकामात त्यांनी चुन्याबरोबर असे काही घटक वापरले आहेत की, ज्यामुळे त्या बांधकामावर कोणतीही वनस्पती उगवणार नाही. त्यामुळे असे पूल No Maintenamce Bridge म्हणून ओळखले जातात.
बांधकामासाठी असे साहित्य वापरले की एकवेळ दगड झिजून जाईल पण बांधकाम साहित्य आहे तसेच राहील नक्कीच, महाराजांकडे यावर काम करणारां RGD विभाग असावा. बांधकामासाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे सिमेंट. ते आजच्या सर्वोच्च प्रतिच्या सिमेंटपेक्षा १००० ग्रेड उत्कृष्ट होते. महाराजांच्या दृष्टकोनातून सिमेंट म्हणजे दगडाची भुकटी, चुना, गुळ, डिंक, कडुनिंब, उडीद पावडर, मेथी पावडर, नारळाचे पाणी, हरड्याचे पाणी, शिसे, वाळूचा खासवा यांचे मिश्रण होय. म्हणूनच त्याची ग्रेड आज ३५० वर्षानंतरही किल्ले पाहताना येते. पद्मदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीकडे पाहिल्यास याचा अंदाज येतो. लाटांच्या तडाख्यामुळे तटबंदीचे दगड झिजलेत, पण महाराजांनी वापरलेला चुना मात्र शाबूत आहे. यालाच म्हणतात कामाची गुणवत्ता, उत्कृष्ट चुनानिर्मितीचे तंत्र महाराजांना अवगत होते. छत्रपती शिवबांनी सातआरा जिल्ह्यात प्रतापगडच्या पायथ्याला पारगाव पासून १ कि.मि. अंतरावर १६६१ मध्ये कोयना नदीवर पुराच्या काळात पुराच्या पाण्याचा अभ्यास करुन ''८ मीटर रुंद, १५ मीटर उंच व ५२ मीटर लांब पूल बांधला' या दगडी कमानी पुलाच्या बांधकामात त्यांनी चुन्याबरोबर असे काही घटक वापरले आहेत की, ज्यामुळे त्या बांधकामावर कोणतीही वनस्पती उगवणार नाही. त्यामुळे असे पूल No Maintenamce Bridge म्हणून ओळखले जातात.
भारतात आरमार दलाची स्थापना शिवरायांनी केली.
त्यांनी स्थापन केलेल्या आरमाराने १८६७ पर्यंत समुद्रावर आपला वचक ठेवला. त्यांच्यामुळेच लक्षद्विप बेटे भारताला मिळाली. व्यापारासाठी समुद्राच्या जड पाण्यात (Hard Water) मालाची व सैन्याची व्यवस्थितपणे ने आण करु शकणा-या जहाजाच्या बांधणीत, कोकण- वसई प्रदेशामध्ये आढळणारे, टिकाऊ, काटक अशा सागाच्या उत्तम प्रतिच्या लाकडाची निवड केली. कल्याण, भिवंडी, पेण, कुलाबा, पनवेल, मालवण येथे युद्धनौका, जहाजनिर्मिती तळ उभारले. शिवरायांनी व्यापारासाठी नऊ बंदरे स्थापली. त्याकाळात त्यांच्या स्वराज्याचा व्यापार मस्कत, अरबस्थान सारख्या पाश्चात्य देशांशी चालायचा. त्यामुळेच छत्रपती शिवरायांना आजच्या Indian Navy चे जनक म्हणून ओळखले जाते. समुद्राच्या सुरक्षेचे महत्व महाराजांनी त्या काळात जाणले, परंतु २१ व्या शतकात आपण त्याचे महत्व विसरलो आणि २६/११ चे प्रकरण घडले. ।
लष्करी व प्रादेशिक बांधणीबरोबर त्यांनी अर्थव्यवस्थेलाही बळकटी दिली.वतनदारी बंद करुन वेतनदारी (महिन्याचे महिन्याला पगार) पद्धत सुरु केली. अधिका-यांना पगार हुंडीने (Demand Draft) तर सैनिक, कामगारांना रोख पगाराची प्रथा पाडली. छत्रपती शिवरायांनी सुरु केलेले पैसा हे। सर्वात कमी मूल्याचे चलन भारत सरकारने राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारले ही महाराजांना जनतेने व लोकशाहीने वाहिलेली आदरांजली आहे. “होन' हे शिवरायांच्या स्वराज्याचे Unique चलन होते. आजच्या अर्थव्यवस्थेत शिलकीचा अर्थसंकल्प व तुटीचा अर्थसंकल्प हे दोन प्रकार आहेत परंतु शिवरायांनी असा कोणात अर्थसंकल्प वापरला असे ज्यामुळे स्वराज्यातील सैनिकांचे चार-चार महिन्याचे पगार ते अगोदर देत असतील याचा आम्हाला शोध घ्यावा लागेल.
स्वराज्यात व्यापारवाढीसाठी उद्योगांना त्यांनी प्रोत्साहन दिले.धारवाड येथे साडीनिर्मिती केंद्र, सासवड, सुपे, टाकळी या ठिकाणी धोतर निर्मिती केंद्र, कोटगिरी, शहादा, पैठण, नांदेड, दक्षिण महाराष्ट्र, सोलापूर व चांदवड येथे रेशमी कापड निर्मिती व्यवसाय सुरु केले. जुन्नर येथे कागद निर्मिती, सासवड येथे काचनिर्मिती तर पुणे येथे काचेच्या आकर्षक वस्तू बनविण्याचे व्यवसाय सुरु केले. सोने, चांदी, तांबे, पितळ व लोखंड यापासून नाणी, जीवनावश्यक वस्तु निर्मितीचे उद्योग काढले.
त्याकाळी महाराजांकडे जगातील सर्वोत्तम गुप्तहेर पथक होते.बहिर्जी नाईक त्या खात्याचे प्रमुख महाराजांनी स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात गुप्तहेर | खात्याची खूप गरज पडली. महाराजांच्या एका | आदेशावर हे वीर पडत्या पावसात, ऊन, वारा, थंडीत पळत, घोड्यावर हर प्रकारे आवश्यक ती माहिती गोळा करुन आणायचे त्यांनी मिळवलेली प्रत्येक माहिती Six sigma Accuracy प्रमाणेच | अचूक! सुरतेच्या लुटीच्या वेळी तर बहिर्जी ने | महाराजांना सांगितलेले वर्णन एखाद्या Satellite ने। | टिपलेल्या माहिती प्रमाणे तंतोतंत होते. आज त्यापासून प्रेरणा घेऊनच IB, CID, Scottland Yard सारख्या गुप्तचर संस्था काम करीत आहेत.
त्यांनी स्थापन केलेल्या आरमाराने १८६७ पर्यंत समुद्रावर आपला वचक ठेवला. त्यांच्यामुळेच लक्षद्विप बेटे भारताला मिळाली. व्यापारासाठी समुद्राच्या जड पाण्यात (Hard Water) मालाची व सैन्याची व्यवस्थितपणे ने आण करु शकणा-या जहाजाच्या बांधणीत, कोकण- वसई प्रदेशामध्ये आढळणारे, टिकाऊ, काटक अशा सागाच्या उत्तम प्रतिच्या लाकडाची निवड केली. कल्याण, भिवंडी, पेण, कुलाबा, पनवेल, मालवण येथे युद्धनौका, जहाजनिर्मिती तळ उभारले. शिवरायांनी व्यापारासाठी नऊ बंदरे स्थापली. त्याकाळात त्यांच्या स्वराज्याचा व्यापार मस्कत, अरबस्थान सारख्या पाश्चात्य देशांशी चालायचा. त्यामुळेच छत्रपती शिवरायांना आजच्या Indian Navy चे जनक म्हणून ओळखले जाते. समुद्राच्या सुरक्षेचे महत्व महाराजांनी त्या काळात जाणले, परंतु २१ व्या शतकात आपण त्याचे महत्व विसरलो आणि २६/११ चे प्रकरण घडले. ।
लष्करी व प्रादेशिक बांधणीबरोबर त्यांनी अर्थव्यवस्थेलाही बळकटी दिली.वतनदारी बंद करुन वेतनदारी (महिन्याचे महिन्याला पगार) पद्धत सुरु केली. अधिका-यांना पगार हुंडीने (Demand Draft) तर सैनिक, कामगारांना रोख पगाराची प्रथा पाडली. छत्रपती शिवरायांनी सुरु केलेले पैसा हे। सर्वात कमी मूल्याचे चलन भारत सरकारने राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारले ही महाराजांना जनतेने व लोकशाहीने वाहिलेली आदरांजली आहे. “होन' हे शिवरायांच्या स्वराज्याचे Unique चलन होते. आजच्या अर्थव्यवस्थेत शिलकीचा अर्थसंकल्प व तुटीचा अर्थसंकल्प हे दोन प्रकार आहेत परंतु शिवरायांनी असा कोणात अर्थसंकल्प वापरला असे ज्यामुळे स्वराज्यातील सैनिकांचे चार-चार महिन्याचे पगार ते अगोदर देत असतील याचा आम्हाला शोध घ्यावा लागेल.
स्वराज्यात व्यापारवाढीसाठी उद्योगांना त्यांनी प्रोत्साहन दिले.धारवाड येथे साडीनिर्मिती केंद्र, सासवड, सुपे, टाकळी या ठिकाणी धोतर निर्मिती केंद्र, कोटगिरी, शहादा, पैठण, नांदेड, दक्षिण महाराष्ट्र, सोलापूर व चांदवड येथे रेशमी कापड निर्मिती व्यवसाय सुरु केले. जुन्नर येथे कागद निर्मिती, सासवड येथे काचनिर्मिती तर पुणे येथे काचेच्या आकर्षक वस्तू बनविण्याचे व्यवसाय सुरु केले. सोने, चांदी, तांबे, पितळ व लोखंड यापासून नाणी, जीवनावश्यक वस्तु निर्मितीचे उद्योग काढले.
त्याकाळी महाराजांकडे जगातील सर्वोत्तम गुप्तहेर पथक होते.बहिर्जी नाईक त्या खात्याचे प्रमुख महाराजांनी स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात गुप्तहेर | खात्याची खूप गरज पडली. महाराजांच्या एका | आदेशावर हे वीर पडत्या पावसात, ऊन, वारा, थंडीत पळत, घोड्यावर हर प्रकारे आवश्यक ती माहिती गोळा करुन आणायचे त्यांनी मिळवलेली प्रत्येक माहिती Six sigma Accuracy प्रमाणेच | अचूक! सुरतेच्या लुटीच्या वेळी तर बहिर्जी ने | महाराजांना सांगितलेले वर्णन एखाद्या Satellite ने। | टिपलेल्या माहिती प्रमाणे तंतोतंत होते. आज त्यापासून प्रेरणा घेऊनच IB, CID, Scottland Yard सारख्या गुप्तचर संस्था काम करीत आहेत.
शिवरायांनी त्यांच्या हयातीत स्वराज्यातील जमिनीची तीनदा मोजणी केली.
आज आमच्या नावावर जो सातबारा दिसतो, त्याची निर्मिती शिवरायांनी केली.
५ हात ५ मुठी = १ काठी १ काठी = ८२ तसू | २० २० काठ्या = १ बिघा १२० बिघे = १ चावर अशा पद्धतीची अधिकृत जमीन मोजणी ठरवली. त्यानुसार स्वराज्यातील वेगवेगळ्या प्रेदशातील जमिनीची सुपीकता, उपलब्ध पाणी, भौगोलिक परिस्थिती, मृदा, खडक, रंग यावरुन जमीन मोजणीत जमिनीचे १२ प्रकारामध्ये त्यांनी Classfication केले. त्यानुसारच शेतसारा घेतला जाई, शेतीसाठी त्यांनी धरणे बांधली. वनराई बांध | घातले. गडावरील केरकचरा इकडे तिकडे न टकता | तो जाळून त्याची राख खत म्हणून आपल्या भाजीपाल्याच्या शेतात टाकावी, हे त्यांनी सांगितले. टाकाऊपासून टिकाऊ निर्मिती कशी करावी याचे धडे आजही पाठ्यपुस्तकात शिकवूनही आम्हाला समजत नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसात सैन्याला उष्णतेच्या बागा तसेच थंडीच्या मोसमात आले, गवती चहा मिळावा म्हणून त्यांनी भाजीपाल्यांचे उत्पादन घेण्यास सांगितले. युद्धातील जखमी सैन्याच्या जखमावर हळद, गाईचे जुने तूप चांगले म्हणून हळदीचे उत्पादन घेतले गडावर काळ्या दगडात तेलातुपाच्या विहिरी बांधल्या गडाच्या डोंगरउतारावर औषधी वनस्पती लावण्याचे आदेश देणारे औषधशास्त्राचे जाणते शिवराय आज आठवावे लागतात.
आज आमच्या नावावर जो सातबारा दिसतो, त्याची निर्मिती शिवरायांनी केली.
५ हात ५ मुठी = १ काठी १ काठी = ८२ तसू | २० २० काठ्या = १ बिघा १२० बिघे = १ चावर अशा पद्धतीची अधिकृत जमीन मोजणी ठरवली. त्यानुसार स्वराज्यातील वेगवेगळ्या प्रेदशातील जमिनीची सुपीकता, उपलब्ध पाणी, भौगोलिक परिस्थिती, मृदा, खडक, रंग यावरुन जमीन मोजणीत जमिनीचे १२ प्रकारामध्ये त्यांनी Classfication केले. त्यानुसारच शेतसारा घेतला जाई, शेतीसाठी त्यांनी धरणे बांधली. वनराई बांध | घातले. गडावरील केरकचरा इकडे तिकडे न टकता | तो जाळून त्याची राख खत म्हणून आपल्या भाजीपाल्याच्या शेतात टाकावी, हे त्यांनी सांगितले. टाकाऊपासून टिकाऊ निर्मिती कशी करावी याचे धडे आजही पाठ्यपुस्तकात शिकवूनही आम्हाला समजत नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसात सैन्याला उष्णतेच्या बागा तसेच थंडीच्या मोसमात आले, गवती चहा मिळावा म्हणून त्यांनी भाजीपाल्यांचे उत्पादन घेण्यास सांगितले. युद्धातील जखमी सैन्याच्या जखमावर हळद, गाईचे जुने तूप चांगले म्हणून हळदीचे उत्पादन घेतले गडावर काळ्या दगडात तेलातुपाच्या विहिरी बांधल्या गडाच्या डोंगरउतारावर औषधी वनस्पती लावण्याचे आदेश देणारे औषधशास्त्राचे जाणते शिवराय आज आठवावे लागतात.
महाराजांचे वनधोरण अलौकिक असे आहे.
त्यांनी गडावर उतारावर अनेक बांध घालून वनराजी वसवली. ''लाकूडफाटा सर्वथा न तोडावा जीर्ण झाड | हुजुर परवानगीने तोडावे. याउपरी त्याजागी दुसरे | नवीन झाड लावावे हा महाराजांचा सक्त आदेश | होता, त्यांनी गडावर थंड वातावरण रहावे म्हणून | आंबा, चिंच, वड, पिंपळ यासारखी झाडे लावली. गड बांधताना भरपूर प्रकाश, भरपूर स्वच्छ खेळती हवा राहील ह्या दृष्टीने बांधले. गडाखालून पाणी आणताना खूप कष्ट पडतात म्हणून त्यांनी गडावरच अनेक तलाव, तळी, टाकं बांधली. गडावरील सैन्यासाठीचा अन्नसाठा कमी पडू नये म्हणून दगडी कोठारे बांधली, पन्हाळ्यावर गंगा, यमुना, सरस्वती या धान्यकोठारात सर्व मिळून २५,००० खंडी धान्य | मावते. (१ खंडी=१६०० किलो) आजकाल सर्वत्र जी काही Global Warming ची चर्चा होते त्यावर शिवबांचे वनधोरण अवलंबले गेले पाहिजे,
त्यांनी गडावर उतारावर अनेक बांध घालून वनराजी वसवली. ''लाकूडफाटा सर्वथा न तोडावा जीर्ण झाड | हुजुर परवानगीने तोडावे. याउपरी त्याजागी दुसरे | नवीन झाड लावावे हा महाराजांचा सक्त आदेश | होता, त्यांनी गडावर थंड वातावरण रहावे म्हणून | आंबा, चिंच, वड, पिंपळ यासारखी झाडे लावली. गड बांधताना भरपूर प्रकाश, भरपूर स्वच्छ खेळती हवा राहील ह्या दृष्टीने बांधले. गडाखालून पाणी आणताना खूप कष्ट पडतात म्हणून त्यांनी गडावरच अनेक तलाव, तळी, टाकं बांधली. गडावरील सैन्यासाठीचा अन्नसाठा कमी पडू नये म्हणून दगडी कोठारे बांधली, पन्हाळ्यावर गंगा, यमुना, सरस्वती या धान्यकोठारात सर्व मिळून २५,००० खंडी धान्य | मावते. (१ खंडी=१६०० किलो) आजकाल सर्वत्र जी काही Global Warming ची चर्चा होते त्यावर शिवबांचे वनधोरण अवलंबले गेले पाहिजे,
भूमिगत द्रव्य, पाणी जाणण्याची विशिष्ट कला महाराजांना अवगत होती.
साप, विंचू चावल्यास त्याचे विष उतरवण्याची ही कलाही त्यांना अवगत होती. Hypnotisum चे शास्त्र महाराजांनी त्यांच्या स्वभाविक गुणांमध्ये सामील केले त्यामुळे पुढच्या व्यक्तीवर आपली छाप पाडण्यात ते नेहमी यशस्वी होत. आज आम्हाला शिकवावं लागतं, निळ्या रंगाचा Complementary colour नारिंगी (Orange) रंग आहे पण महाराजांनी निळ्या आकाशात अगदी दूरवरच्या ठिकाणाहूनही स्वराज्याचे निशाण | ओळखता यावे म्हणून त्याचा रंग भगवा ठेवला. युद्ध प्रसंगी शत्रूचे खच्चीकरण करण्यासाठी, मृत जनावरे शत्रूच्या सैन्यतळावर फेकून, रोगराई सारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी Biomass सारख्या प्रक्रियेचा वापर केला.
२१ व्या शतकात विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. तरी सुद्धा महाराष्ट्रात पिण्यासाठी पाणी नाही. म्हणून शासनाने शिवकालीन पाणी साठवण पद्धत अमलात आणण्यासाठी पाऊले उचलावी तरच शिवरायांच्या दूरदृष्टीचे सर्वात मोठे यश ठरेल.
साप, विंचू चावल्यास त्याचे विष उतरवण्याची ही कलाही त्यांना अवगत होती. Hypnotisum चे शास्त्र महाराजांनी त्यांच्या स्वभाविक गुणांमध्ये सामील केले त्यामुळे पुढच्या व्यक्तीवर आपली छाप पाडण्यात ते नेहमी यशस्वी होत. आज आम्हाला शिकवावं लागतं, निळ्या रंगाचा Complementary colour नारिंगी (Orange) रंग आहे पण महाराजांनी निळ्या आकाशात अगदी दूरवरच्या ठिकाणाहूनही स्वराज्याचे निशाण | ओळखता यावे म्हणून त्याचा रंग भगवा ठेवला. युद्ध प्रसंगी शत्रूचे खच्चीकरण करण्यासाठी, मृत जनावरे शत्रूच्या सैन्यतळावर फेकून, रोगराई सारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी Biomass सारख्या प्रक्रियेचा वापर केला.
२१ व्या शतकात विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. तरी सुद्धा महाराष्ट्रात पिण्यासाठी पाणी नाही. म्हणून शासनाने शिवकालीन पाणी साठवण पद्धत अमलात आणण्यासाठी पाऊले उचलावी तरच शिवरायांच्या दूरदृष्टीचे सर्वात मोठे यश ठरेल.
एकदा केलेले बांधकाम साडेतीनशे वर्षानंतरही कसे शाबूत ठेवता येते .
हे आम्हाला शिवचरित्रातून | समजले असते तर भारत आज जगात एक नंबरवर | गेला असता आणि देशाचे अब्जावधी रुपये वाचले असते. जगात ज्या सिव्हिल इंजिनियरला आयुष्यात | उत्कृष्ट बांधकामतज्ञ व्हायचे असेल त्याने | शिवछत्रपतींच्या दुर्गबांधणीचा अभ्यास करावा आणि | आयुष्यात एकदा तरी रायगडाला जाऊन | शिवसमाधीची माती भाळाला लावावी. | शिवरायांचे खरे चरित्र लोकांना कळाले तर हा देश दंगलमुक्त, भ्रष्टाचारमुक्त व्हायला वेळ लागणार | नाही. जगात पैसा मिळवायचे हजारो मार्ग असतील पण पैशाबरोबर प्रतिष्ठा कशी मिळवावी याचे उत्तर | शिवचरित्रातच सापडते.
पाकिस्तान सारखा देशही ज्यावेळी शिवरायांचा | खरा इतिहास आपल्या पाठ्य पुस्तकामधून शिकवून शिवरायांच्या विचाराची पिढी निर्माण करुन, आपला देश दंगलमुक्त, युद्धमुक्त, लोककल्याणकारी राज्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करीत असेल तर आम्हालाही विचार करावा लागेल की, आम्ही काय करतोय...? परराष्ट्र धोरण व विदेशी व्यापार या महाराजांच्या संकल्पनांचा अभ्यास आम्हाला करावा लागेल, छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणता म्हणता त्यांच्या जाणतेपणाकडे दुर्लक्ष होऊ नये. महाराजांचे चरित्र एवढे महान आहे की, ते कोणालाही विशिष्ट जाती, धर्म, प्रांत, राज्य, देश यासारख्या | चौकटीत ठेवता येणार नाही. माणसाला भेडसावणाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणजे शिवचरित्र.
प्रत्येकाने आपल्या आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोन जपावा म्हणून मी, महाराजांनी ३५० वर्षापूर्वी वैज्ञानिक | दृष्टिकोनाचा अविष्कार करुन स्वराज्य निर्मिती कशी
केली याचा आढावा या ठिकाणी घेतला आहे. ---साभार अनिल माने
हे आम्हाला शिवचरित्रातून | समजले असते तर भारत आज जगात एक नंबरवर | गेला असता आणि देशाचे अब्जावधी रुपये वाचले असते. जगात ज्या सिव्हिल इंजिनियरला आयुष्यात | उत्कृष्ट बांधकामतज्ञ व्हायचे असेल त्याने | शिवछत्रपतींच्या दुर्गबांधणीचा अभ्यास करावा आणि | आयुष्यात एकदा तरी रायगडाला जाऊन | शिवसमाधीची माती भाळाला लावावी. | शिवरायांचे खरे चरित्र लोकांना कळाले तर हा देश दंगलमुक्त, भ्रष्टाचारमुक्त व्हायला वेळ लागणार | नाही. जगात पैसा मिळवायचे हजारो मार्ग असतील पण पैशाबरोबर प्रतिष्ठा कशी मिळवावी याचे उत्तर | शिवचरित्रातच सापडते.
पाकिस्तान सारखा देशही ज्यावेळी शिवरायांचा | खरा इतिहास आपल्या पाठ्य पुस्तकामधून शिकवून शिवरायांच्या विचाराची पिढी निर्माण करुन, आपला देश दंगलमुक्त, युद्धमुक्त, लोककल्याणकारी राज्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करीत असेल तर आम्हालाही विचार करावा लागेल की, आम्ही काय करतोय...? परराष्ट्र धोरण व विदेशी व्यापार या महाराजांच्या संकल्पनांचा अभ्यास आम्हाला करावा लागेल, छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणता म्हणता त्यांच्या जाणतेपणाकडे दुर्लक्ष होऊ नये. महाराजांचे चरित्र एवढे महान आहे की, ते कोणालाही विशिष्ट जाती, धर्म, प्रांत, राज्य, देश यासारख्या | चौकटीत ठेवता येणार नाही. माणसाला भेडसावणाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणजे शिवचरित्र.
प्रत्येकाने आपल्या आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोन जपावा म्हणून मी, महाराजांनी ३५० वर्षापूर्वी वैज्ञानिक | दृष्टिकोनाचा अविष्कार करुन स्वराज्य निर्मिती कशी
केली याचा आढावा या ठिकाणी घेतला आहे. ---साभार अनिल माने
Battle of Surat राजेंनी सुरत लूट वेळी घेततेली काळजी .
Battle of Suratसुरत ची खडान् खडा माहिती मिळवून महाराजांनी आपली सुरात लुटायची Battle of Surat योजना आखलो. ही योजना अत्यंत धाडसी होती. राजगडापासून सुरत दीडशे कोस (App.५०० KM)अंतरावर होते.
पुण्यापासून सुरतेपर्यत मोगली सत्ता पसरलेली होती. या कानाचे त्या कानाला कळू न देता त्यांना सारा प्रवास १००० सैनिक सह दीडशे कोस संपवावयाचा होता. आठ सहस्र निवडक घोडेस्वार बरोबर घेऊन शिवछत्रपतींनी राजगडाहून कूच केले.
या वेळी औरंगजेबाचा विख्यात सेनापति जसवंतसिंग हा राजपूत सैन्यानिशी, कोंडाण्याला वेढा घालून बसला होता. त्याच्यापासून अवघ्या सहा मैल अंतरावरून महाराज सैन्य गेले तरी त्याला ते कळले नाही.
शिवाजी महाराज प्रथम त्र्यंबकेश्वरला गेले. (३१ डिसेंबर १६६३) उपाध्याय घेरगे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महेश्वराची पूजा केली.
मोगलांची वैभव स्वराज्यांत आणण्यासाठी देवाधिदेव शंभू महादेवांचा ते जणू आशीर्वादच घेत होते. तेथे त्यांनी अशी वार्ता उठविली की, आपण औरंगाबादेला जात आहोत. औरंगाबाद येथे या वार्ता पोंचल्या.
तेथे मोंगलांचा दक्षिणेचा प्रांतपति राहत होता. त्याने प्रतिकाराची सर्व सिद्धता केली.
पण महाराजांना तेथे जावयाचेच नसल्याने प्रश्नच नव्हता.
दिनांक ४ जानेवारी १६६४ ला ते घणदेवीला आले. हा सारा प्रवास अत्यंत गुप्तपणे चालू होता. कोणालाही त्यांच्या येण्याची चाहूल सुद्धा लागू शकली नाही.
Battle of Suratत्यांच्या प्रवासाचे वर्णन करतांना अँबे करे लिहतात :–He did not travel except at night, in order to conceal his march and to avoid the heat.
In the day he retired into the hidden places of the wood, which protected him from the heat of the sun.
There his soldiers reposed at their case, and the horses refreshed themselves in the rivers, the banks of which gave them abundance of forage, which cost the soldiers neither trouble nor danger.
He was master of the plain and was soon at the gates of Surat, which did not dream in the least that it would have to guard itself from a sack.’--
(Shivaji the Great By Dr. Balkrishna Vol. I, Part I, page 230).
“शिवछत्रपतींनी हा सारा प्रवास उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून रात्री केला. दिवसां ते दाट झाडीत राहत.
तेथे त्यांच्या स्वारांना व घोड्यांना पूर्ण विश्रांति मिळे. महाराज घणदेवीला येतांच तेथे एकदम पळापळीला प्रारंभ झाला.
पण त्यांनी अशी वार्ता प्रसृत केली की आम्ही औरंगजेबाचेच सरदार असून या ठिकाणी महाबतखानाच्या बोलावण्यावरून आलेले आहोत, व येथून आम्ही अहमदाबादला जात असून, तेथून पट्टणचे बंड मोडण्यासाठी पुढे जाणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
मंगळवार दिनांक ५ जानेवारी १६६४ ला महाराजांनी सुरतेपासून अवघ्या सव्वा दोन कोसांवर मुक्काम केला. इनायतखानाला त्यांच्या आगमनाची वार्ता कळली, तेव्हा त्याला ती प्रथम खरीच वाटेना.
हालकाई व्हर्सन याने या घटनांचा प्रत्यक्ष पाहून लिहिलेला वृत्तान्त महाराजांच्या हालचालीवर व सुरतेत पोंचलेल्या अकस्मात बातेने उडालेल्या गोंधळावर उत्कृष्ट प्रकाश पाडणारा आहे.तो पुढीलप्रमाने --
‘In the year 1664, on the 5th January, about 9 AM, in, the Mogul’s Governor, Enachat Chan” (Inayat Khan), received tidings in the town ( Surat ) from one of his sergeants who was quartered about two miles off, that a great army was on the march, the leader of which refused to give his name except as a servant of the Great Mogul, and that he intended to go to the town of Ahmedabad with 10,000 men.
The Sergeant however, found out from the troops that their General was said to be the free booter, Shivaji, though many of them refused to believe it. The Governor was not a little alarmed and ordered the bridges to be demolished. However, most of them were in bad repair and very dry and there were nowhere any guns for defence.
He sent to the Dutch and ENGLISH to entreat them to give him a helping hand in this danger.
It appeared strange to us that a Governor, whose duty it was to preserve a town and protect the foreigners in it, should himself ask help from foreigners. However, since our factories had only a force of 40 men, each factory took 70 to 80 Moors into its service for purposes of defence.
When next day news came that the army was at the village of Utena, a mile and a half from Surat, the Governor sent one of his most important ministers to Shivaji to beg him, sincs he was the King’s servant and, as he said, sent by ” Amoran ” or Duke ” Mober Chan ” to put down the tumult arisen in ” Patan” not to approach this town because the inhabitants having evil suspicions of his intentions were taking to flight, to a fact which the Great Mogul would take ill.
Shivaji takes no heed, keeps prisoner the Minister who had met him, on the way and suffers no answer to be returned. The Dutch also sent two servants in order to learn the condition of the army. These two were captured, but released in the evening. They returned to the factory without their weapons, and brought word that the leader was certainly the freebooter, Shivaji ” — Shivaji the Great–By Dr. Balkrishna Vol. I, Part II page 194 ).
पुण्यापासून सुरतेपर्यत मोगली सत्ता पसरलेली होती. या कानाचे त्या कानाला कळू न देता त्यांना सारा प्रवास १००० सैनिक सह दीडशे कोस संपवावयाचा होता. आठ सहस्र निवडक घोडेस्वार बरोबर घेऊन शिवछत्रपतींनी राजगडाहून कूच केले.
या वेळी औरंगजेबाचा विख्यात सेनापति जसवंतसिंग हा राजपूत सैन्यानिशी, कोंडाण्याला वेढा घालून बसला होता. त्याच्यापासून अवघ्या सहा मैल अंतरावरून महाराज सैन्य गेले तरी त्याला ते कळले नाही.
शिवाजी महाराज प्रथम त्र्यंबकेश्वरला गेले. (३१ डिसेंबर १६६३) उपाध्याय घेरगे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महेश्वराची पूजा केली.
मोगलांची वैभव स्वराज्यांत आणण्यासाठी देवाधिदेव शंभू महादेवांचा ते जणू आशीर्वादच घेत होते. तेथे त्यांनी अशी वार्ता उठविली की, आपण औरंगाबादेला जात आहोत. औरंगाबाद येथे या वार्ता पोंचल्या.
तेथे मोंगलांचा दक्षिणेचा प्रांतपति राहत होता. त्याने प्रतिकाराची सर्व सिद्धता केली.
पण महाराजांना तेथे जावयाचेच नसल्याने प्रश्नच नव्हता.
दिनांक ४ जानेवारी १६६४ ला ते घणदेवीला आले. हा सारा प्रवास अत्यंत गुप्तपणे चालू होता. कोणालाही त्यांच्या येण्याची चाहूल सुद्धा लागू शकली नाही.
Battle of Suratत्यांच्या प्रवासाचे वर्णन करतांना अँबे करे लिहतात :–He did not travel except at night, in order to conceal his march and to avoid the heat.
In the day he retired into the hidden places of the wood, which protected him from the heat of the sun.
There his soldiers reposed at their case, and the horses refreshed themselves in the rivers, the banks of which gave them abundance of forage, which cost the soldiers neither trouble nor danger.
He was master of the plain and was soon at the gates of Surat, which did not dream in the least that it would have to guard itself from a sack.’--
(Shivaji the Great By Dr. Balkrishna Vol. I, Part I, page 230).
“शिवछत्रपतींनी हा सारा प्रवास उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून रात्री केला. दिवसां ते दाट झाडीत राहत.
तेथे त्यांच्या स्वारांना व घोड्यांना पूर्ण विश्रांति मिळे. महाराज घणदेवीला येतांच तेथे एकदम पळापळीला प्रारंभ झाला.
पण त्यांनी अशी वार्ता प्रसृत केली की आम्ही औरंगजेबाचेच सरदार असून या ठिकाणी महाबतखानाच्या बोलावण्यावरून आलेले आहोत, व येथून आम्ही अहमदाबादला जात असून, तेथून पट्टणचे बंड मोडण्यासाठी पुढे जाणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
मंगळवार दिनांक ५ जानेवारी १६६४ ला महाराजांनी सुरतेपासून अवघ्या सव्वा दोन कोसांवर मुक्काम केला. इनायतखानाला त्यांच्या आगमनाची वार्ता कळली, तेव्हा त्याला ती प्रथम खरीच वाटेना.
हालकाई व्हर्सन याने या घटनांचा प्रत्यक्ष पाहून लिहिलेला वृत्तान्त महाराजांच्या हालचालीवर व सुरतेत पोंचलेल्या अकस्मात बातेने उडालेल्या गोंधळावर उत्कृष्ट प्रकाश पाडणारा आहे.तो पुढीलप्रमाने --
‘In the year 1664, on the 5th January, about 9 AM, in, the Mogul’s Governor, Enachat Chan” (Inayat Khan), received tidings in the town ( Surat ) from one of his sergeants who was quartered about two miles off, that a great army was on the march, the leader of which refused to give his name except as a servant of the Great Mogul, and that he intended to go to the town of Ahmedabad with 10,000 men.
The Sergeant however, found out from the troops that their General was said to be the free booter, Shivaji, though many of them refused to believe it. The Governor was not a little alarmed and ordered the bridges to be demolished. However, most of them were in bad repair and very dry and there were nowhere any guns for defence.
He sent to the Dutch and ENGLISH to entreat them to give him a helping hand in this danger.
It appeared strange to us that a Governor, whose duty it was to preserve a town and protect the foreigners in it, should himself ask help from foreigners. However, since our factories had only a force of 40 men, each factory took 70 to 80 Moors into its service for purposes of defence.
When next day news came that the army was at the village of Utena, a mile and a half from Surat, the Governor sent one of his most important ministers to Shivaji to beg him, sincs he was the King’s servant and, as he said, sent by ” Amoran ” or Duke ” Mober Chan ” to put down the tumult arisen in ” Patan” not to approach this town because the inhabitants having evil suspicions of his intentions were taking to flight, to a fact which the Great Mogul would take ill.
Shivaji takes no heed, keeps prisoner the Minister who had met him, on the way and suffers no answer to be returned. The Dutch also sent two servants in order to learn the condition of the army. These two were captured, but released in the evening. They returned to the factory without their weapons, and brought word that the leader was certainly the freebooter, Shivaji ” — Shivaji the Great–By Dr. Balkrishna Vol. I, Part II page 194 ).