_हिन्दूस्थानची ओळख एका वाक्यात सांगायची म्हटले तर शिवछञपतींचा पराक्रम त्यांचे अद्वितीय कार्य - रविँद्रनाथ टागोर
राजे नेहमी पालखीतून वावरायचे, हा गैरसमज आहे. कधी कधी ते पालखीचा वापर करत. मात्र, शिवाजीचा अंगरखा घातलेल्या मराठी नटांना घोड्यावर नीट बसता यायचे नाही, म्हणून सिनेमासाठी पालखी सोईची झाली!
शिवाजी महाराजांना का मागच्या रांगेत उभे केले असावे ...????
औरंगजेबाने शिवाजी महाराजांना दिल्लीला भेटीकरिता बोलावले
औरंगजेबाने महाराजांच्या भेटी करिता कडक बंदोबस्त केला
कितेक हजार सरदार मोठ्या सावध गिरीने उभे केले
कितेक स्वमिनिष्ट सरदार बोलाउन जवळ उभे केले
येव्हढे करून सुद्धा शिवाजी महाराज आपल्या नरडीचा घोट
घेणार कि काय असे त्यास वाटू लागले
औरंगजेबाने शस्त्र आपल्या जवळ लपून ठेवले होते
तरी औरंगजेबाच्या मनात भिती होतीच
याच भिती मुळे त्याने शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत
उभे केले होते.
औरंगजेबाने शिवाजी महाराजांना दिल्लीला भेटीकरिता बोलावले
औरंगजेबाने महाराजांच्या भेटी करिता कडक बंदोबस्त केला
कितेक हजार सरदार मोठ्या सावध गिरीने उभे केले
कितेक स्वमिनिष्ट सरदार बोलाउन जवळ उभे केले
येव्हढे करून सुद्धा शिवाजी महाराज आपल्या नरडीचा घोट
घेणार कि काय असे त्यास वाटू लागले
औरंगजेबाने शस्त्र आपल्या जवळ लपून ठेवले होते
तरी औरंगजेबाच्या मनात भिती होतीच
याच भिती मुळे त्याने शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत
उभे केले होते.
फ्रेंचमन मार्टीन आपल्या डायरीमध्ये म्हणतो,
"Shivaji was an outstanding General of his age. He was aware of his limited resources & cousious about huge resources of his enemies. So tool full advantage of every single weakness of enemy. He watched their movements & managed to corner them into difficult positions. Time & again he broke the combinations of enemies by driving a wedge between them. His campaigns in Baglana in 1670-1672 were a masterpiece of war strategy."
राजांनी सैन्यात एक शिस्त निर्माण केली. सैन्यासंबंधी निरनिराळ्या तजविजींवर शिवरायांचे बारकाईने लक्ष्य असे, त्याचप्रमाणे आपल्या सैन्याकडून रयतेला यत्किंचितहि उपसर्ग होऊ नये म्हणून ते प्रचंड दक्ष असत. राजाभिषेकाच्या थोड़े आधी म्हणजे १६७४ मध्ये त्यांनी चिपळूण येथील अधिकार्यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात,"मोघल मुलकात आले त्याहूनहि अधिक तुम्ही. रयतेस काडीचाहि आजार द्यावयाची गरज नाही." पत्रामध्ये लष्करी छावणीमध्ये शिस्त कशी हवी हे सुद्धा राजे लिहितात. चोख शिस्त असलेल्या सैन्याला प्रशिक्षण देखील तितकेच महत्वाचे असते. त्यासाठी आवश्यक आयुधे, शस्त्रे आणि इतर सामुग्री वेळेवर उपलब्ध करणे सुद्धा महत्वाचे असते. या बाबतीत सुद्धा राजांनी एक धोरण अंगीकारले होते. वेळप्रसंगी परकीय सत्तांकडून दारूगोळा आणि शस्त्रे ते घेत असत.
मराठ्यांच्या युद्धतंत्रात महत्वाचे स्थान होते ते घोडदळाला. त्या मागोमाग पायदळ. तोफखाना विभाग होता पण तो पायदळ अंतर्गत आणि तो गड़-किल्ल्यांवरस्थिर असे. फौजेसोबत फिरता नसे. मराठा घोडदळाने दिवंगत किर्ती प्राप्त केली होती. इतकेच नव्हे तर शत्रूने त्यांची प्रचंड भिती घेतली होती. विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते." पुढे तो म्हणतो,"वाऱ्याचाही शिरकाव होणार नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजीने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले."
"Shivaji was an outstanding General of his age. He was aware of his limited resources & cousious about huge resources of his enemies. So tool full advantage of every single weakness of enemy. He watched their movements & managed to corner them into difficult positions. Time & again he broke the combinations of enemies by driving a wedge between them. His campaigns in Baglana in 1670-1672 were a masterpiece of war strategy."
राजांनी सैन्यात एक शिस्त निर्माण केली. सैन्यासंबंधी निरनिराळ्या तजविजींवर शिवरायांचे बारकाईने लक्ष्य असे, त्याचप्रमाणे आपल्या सैन्याकडून रयतेला यत्किंचितहि उपसर्ग होऊ नये म्हणून ते प्रचंड दक्ष असत. राजाभिषेकाच्या थोड़े आधी म्हणजे १६७४ मध्ये त्यांनी चिपळूण येथील अधिकार्यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात,"मोघल मुलकात आले त्याहूनहि अधिक तुम्ही. रयतेस काडीचाहि आजार द्यावयाची गरज नाही." पत्रामध्ये लष्करी छावणीमध्ये शिस्त कशी हवी हे सुद्धा राजे लिहितात. चोख शिस्त असलेल्या सैन्याला प्रशिक्षण देखील तितकेच महत्वाचे असते. त्यासाठी आवश्यक आयुधे, शस्त्रे आणि इतर सामुग्री वेळेवर उपलब्ध करणे सुद्धा महत्वाचे असते. या बाबतीत सुद्धा राजांनी एक धोरण अंगीकारले होते. वेळप्रसंगी परकीय सत्तांकडून दारूगोळा आणि शस्त्रे ते घेत असत.
मराठ्यांच्या युद्धतंत्रात महत्वाचे स्थान होते ते घोडदळाला. त्या मागोमाग पायदळ. तोफखाना विभाग होता पण तो पायदळ अंतर्गत आणि तो गड़-किल्ल्यांवरस्थिर असे. फौजेसोबत फिरता नसे. मराठा घोडदळाने दिवंगत किर्ती प्राप्त केली होती. इतकेच नव्हे तर शत्रूने त्यांची प्रचंड भिती घेतली होती. विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते." पुढे तो म्हणतो,"वाऱ्याचाही शिरकाव होणार नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजीने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले."
जगदवंदनीय विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!
औरंगजेबाचा वार्षिक महसुल त्या काळा मध्ये ३५० कोटी आहे आणी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा महसूल कसाबसा एक कोटी आहे. औरंगजेबाच्या फक्त सरदारांची संख्या साडे १४ हजार आहे आणी एका सरदाराच्या हाताखालीकमीत कमी ४०००० च सैन्य आहे. तर शिवाजी महाराजांच सैन्य कसंबसं फक्त ३५००० आहे.
मग हा एवढ्या बलाढ्य औरंगजेब स्वराज्याला का चिरडायला निघाला.हयात घालवली त्यानी. आयुष्याची ३६ वर्ष ह्या महाराष्ट्रात घालवली स्वराज्य संपवायला. स्वराज्यच का???
तिकडं अफगानिस्थान तसाच आहे.
इरान तसंच आहे.
गोवळकोंड्याची कुतूबशाही तशीच आहे.
नगरची निजामशाही तशीच आहे.
विजापुरची आदिलशाही तशीच आहे.
ते घे ना. विजापुर ची आदिलशाही घे, निजामशाही घे, कुतुबशाही घे, अफगानिस्थान घे. महाराषट्रच का ???
स्वराज्यच का ?
याचं उत्तर त्याच्या इतिहासकारांनी लिहुन ठेवलं आहे.
औरंगजेबने स्वत: लिहुन ठेवलेल आहे असं म्हणतात.
तो लिहितो
'इरानच राज्य शाहबाजच आहे.
अफगानिस्थानच राज्य मिरकुत्कुल आहे.
विजापुरचं राज्च आदिलशहाचां आहे.
गोवळकोंड्याच राज्य कुतुबशाहाच आहे.
नगरच राज्या निजामशाहाच आहे.
पण शिवाजींच स्वराज्य हे कोणत्य राजा, सुलतान, सम्राट, बादशहाच नसुन हे लोकांच म्हणजे रयतेचं राज्य आहे.
आणी जिथ रयतेच राज्य असतं तिथे माणसं मरायला आणी मारायला मागे पुढे बघत नाही. आणी सगळ्यात मोठा धोका आहे तो हा.'
औरंगजेबानी जणु स्वराज्याच्या यशसवितेच गणित मांडल.
हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचे तख्त ही वाचणार नाही हे औरंगजेबाला कळुन चुकलं होतं.
आणी हे खरंच आहे. तो बुंदेलखंडाचाछत् रसाल बुंदेला औरंगजेबाची नौकरी सोडुन महाराजांकडे आला आणीम्हणाला की त्याला महाराजांच्या सौन्यात सामील व्हायचए. महाराजांनी नकार दिला आणी त्यालासमजवलं की जसं त्यांनी इथे स्वराज्य स्थापन केलं तसं त्यानेबुंदेलखंड ात करावं. आणी तो छत्रसाल बुंदेला महाराजांकडुन प्रेरना घेऊन गेला आणी त्याने बुंदेलखंड स्वतंत्र केलं. हे बघुन औरंगजेबाला कळाल होतं की सगळ्यात मोठा धोका म्हणजे हा स्वाराज्याचा प्रयोग.
आजही मध्य प्रदेश मध्ये बुंदेलखंडात छत्रसाल बुंदेलाची देवा सारखी पूजा करतात. ज्या माणसाला महाराजांनी घडवलं त्याची देवा सारखी पूजा करतात मध्य प्रदेश मधे. आणी आपलं हे दुर्दैवं की आपण आज पण महाराजांच नाव घेऊन जात, धर्म, तारीख, तिथी यावर भांडतो...
मग हा एवढ्या बलाढ्य औरंगजेब स्वराज्याला का चिरडायला निघाला.हयात घालवली त्यानी. आयुष्याची ३६ वर्ष ह्या महाराष्ट्रात घालवली स्वराज्य संपवायला. स्वराज्यच का???
तिकडं अफगानिस्थान तसाच आहे.
इरान तसंच आहे.
गोवळकोंड्याची कुतूबशाही तशीच आहे.
नगरची निजामशाही तशीच आहे.
विजापुरची आदिलशाही तशीच आहे.
ते घे ना. विजापुर ची आदिलशाही घे, निजामशाही घे, कुतुबशाही घे, अफगानिस्थान घे. महाराषट्रच का ???
स्वराज्यच का ?
याचं उत्तर त्याच्या इतिहासकारांनी लिहुन ठेवलं आहे.
औरंगजेबने स्वत: लिहुन ठेवलेल आहे असं म्हणतात.
तो लिहितो
'इरानच राज्य शाहबाजच आहे.
अफगानिस्थानच राज्य मिरकुत्कुल आहे.
विजापुरचं राज्च आदिलशहाचां आहे.
गोवळकोंड्याच राज्य कुतुबशाहाच आहे.
नगरच राज्या निजामशाहाच आहे.
पण शिवाजींच स्वराज्य हे कोणत्य राजा, सुलतान, सम्राट, बादशहाच नसुन हे लोकांच म्हणजे रयतेचं राज्य आहे.
आणी जिथ रयतेच राज्य असतं तिथे माणसं मरायला आणी मारायला मागे पुढे बघत नाही. आणी सगळ्यात मोठा धोका आहे तो हा.'
औरंगजेबानी जणु स्वराज्याच्या यशसवितेच गणित मांडल.
हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचे तख्त ही वाचणार नाही हे औरंगजेबाला कळुन चुकलं होतं.
आणी हे खरंच आहे. तो बुंदेलखंडाचाछत् रसाल बुंदेला औरंगजेबाची नौकरी सोडुन महाराजांकडे आला आणीम्हणाला की त्याला महाराजांच्या सौन्यात सामील व्हायचए. महाराजांनी नकार दिला आणी त्यालासमजवलं की जसं त्यांनी इथे स्वराज्य स्थापन केलं तसं त्यानेबुंदेलखंड ात करावं. आणी तो छत्रसाल बुंदेला महाराजांकडुन प्रेरना घेऊन गेला आणी त्याने बुंदेलखंड स्वतंत्र केलं. हे बघुन औरंगजेबाला कळाल होतं की सगळ्यात मोठा धोका म्हणजे हा स्वाराज्याचा प्रयोग.
आजही मध्य प्रदेश मध्ये बुंदेलखंडात छत्रसाल बुंदेलाची देवा सारखी पूजा करतात. ज्या माणसाला महाराजांनी घडवलं त्याची देवा सारखी पूजा करतात मध्य प्रदेश मधे. आणी आपलं हे दुर्दैवं की आपण आज पण महाराजांच नाव घेऊन जात, धर्म, तारीख, तिथी यावर भांडतो...
मराठ्यांचे अद्वितीय आरमार ..
अवघ्या हिन्दुस्तानात कोण्या राज्यकरत्याला 16 व्या शतकात आरमार उभे करणे जमले नव्हते.त्याची मुहूर्त मेढ़ महाराजांनी रचली आणि आरमार उभे केले. मराठा आरमार हे महाराजांच्या दुरदृष्टीचे मोठे उदाहरण म्हणावे लागेल.
हेआरमार उभे करताना बांधण्यात आलेल्या बोटी ह्या साध्या पद्धतीच्या होत्या. ह्या बोटी पाहून ब्रिटिश हसत असत आणि म्हणत असत की "ही काय आपल्याशी लढा देणार." पण महाराजांनी अवघ्या पंधरा वर्षात अश्या काही तांत्रिक पद्धती वापरल्या की त्या ब्रिटिश राज्य कर्त्यांना मराठा अरमाराची भीती वाटू लागली.
महाराजांनी आरमारी मोहिमा करुण ब्रिटिश,फ्रेंचाना अगदी सळो की पळो करुण सोडल. ह्या आरमाराने खुप विजयी पताका भारतीय सागरी तटांना लावल्या.
महाराजांना अनेक विजयिश्री मिळाल्या. पण ह्या मोहिमा सैन्य,पैसा,शस्त्रास्रे यांच्या बळावर चालत नसतात तर ती राजाच्या ध्येय धोरणावर असलेल्या सेन्याच्या निष्ठेच्या बळावर चालतात हे महाराजांनी दाखवून दिले.महाराजांच्या मुखातुन निघालेली आज्ञा मावळे प्राण गेला तरी त्या आज्ञेवर ठाम राहत.
ह्याच मावळ्यांच्या निष्ठे पाई मराठ्यांचे अद्वितीय आरमार उभे राहिले अन अवघ्या रयतेचे स्वराज्य उभे राहिले.
हेआरमार उभे करताना बांधण्यात आलेल्या बोटी ह्या साध्या पद्धतीच्या होत्या. ह्या बोटी पाहून ब्रिटिश हसत असत आणि म्हणत असत की "ही काय आपल्याशी लढा देणार." पण महाराजांनी अवघ्या पंधरा वर्षात अश्या काही तांत्रिक पद्धती वापरल्या की त्या ब्रिटिश राज्य कर्त्यांना मराठा अरमाराची भीती वाटू लागली.
महाराजांनी आरमारी मोहिमा करुण ब्रिटिश,फ्रेंचाना अगदी सळो की पळो करुण सोडल. ह्या आरमाराने खुप विजयी पताका भारतीय सागरी तटांना लावल्या.
महाराजांना अनेक विजयिश्री मिळाल्या. पण ह्या मोहिमा सैन्य,पैसा,शस्त्रास्रे यांच्या बळावर चालत नसतात तर ती राजाच्या ध्येय धोरणावर असलेल्या सेन्याच्या निष्ठेच्या बळावर चालतात हे महाराजांनी दाखवून दिले.महाराजांच्या मुखातुन निघालेली आज्ञा मावळे प्राण गेला तरी त्या आज्ञेवर ठाम राहत.
ह्याच मावळ्यांच्या निष्ठे पाई मराठ्यांचे अद्वितीय आरमार उभे राहिले अन अवघ्या रयतेचे स्वराज्य उभे राहिले.
श्री छत्रपती शिवरायांच्या मंदिरातील हि शिवरायांची अश्वारूढ मूर्ती !
किल्ले पन्हाळा येथे असलेल्या श्री छत्रपती शिवरायांच्या मंदिरातील हि शिवरायांची अश्वारूढ मूर्ती !
आपल्या महाराष्ट्रात शिवरायांची एकूण दोन मंदिरे आहेत ,
एक मंदिर हे शिवलंका सिंधुदुर्ग या किल्ल्यामध्ये आहे आणि दुसरे म्हणजे हे पन्हाळगडावरील एक !
_आराध्य दैवत
_
_ प्रतापगडावरील
भवानी मातेची ही मूर्तीमहाराष्ट्राचे आराध्य दैवत ' छत्रपती शिवाजी महाराजांनी ' नेपाळमधील गंडकीनदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच
छत्रपतीशिवाजी
महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापतीहंबीरराव मोहिते यांची तलवार आहे...!!!
याच मूर्तीचे हे अत्यंत दुर्मिळ छायाचित्र...!!!
याच मूर्तीचे हे अत्यंत दुर्मिळ छायाचित्र...!!!
शिवकालीन अष्टप्रधानमंडळ
शिवकालीन अष्टप्रधानमंडळ शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हाच स्वराज्याचा सार्वभौम व सर्वसत्ताधारी होता. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते. याचप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत. राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान पद्धती पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रीपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात येत असत. या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते.
पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.
पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र निलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकाऱ्यांकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून ते तपासून महाराजांसमोर सादर करावे लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.
पंत सचिव (सुरनिस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणाऱ्या येणार्य पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे. सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
पंत सुमंत (डाबीर) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
पंडीतराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : रघुनाथराव पंडीत. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडीत, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमीत चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे. मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती. व्यक्तीचे गुणदोष पाहूनच नेमणूक केली जाई. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतांनाही केवळ ते मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रीपद देण्यास महाराजांचा विरोध होता
शिवकालीन अष्टप्रधानमंडळ शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या समारंभ प्रसंगी शिवाजींनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हाच स्वराज्याचा सार्वभौम व सर्वसत्ताधारी होता. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते. याचप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत. राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान पद्धती पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रीपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात येत असत. या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते.
पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.
पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र निलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकाऱ्यांकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून ते तपासून महाराजांसमोर सादर करावे लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.
पंत सचिव (सुरनिस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणाऱ्या येणार्य पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे. सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
पंत सुमंत (डाबीर) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
पंडीतराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : रघुनाथराव पंडीत. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडीत, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमीत चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे. मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती. व्यक्तीचे गुणदोष पाहूनच नेमणूक केली जाई. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतांनाही केवळ ते मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रीपद देण्यास महाराजांचा विरोध होता
Confidence म्हणजे काय हे शिवराय यांच्या कडून शिकावे...
राजेंचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात आली कि आत्ता पर्यंत पहिल्यादा राज्य स्थापन होत होते आणि नंतर राज्याची राजमुद्रा तयार केली जात असे ..पण जगातील शिवरायचा स्वराज हे एकमेव राज्य आहे जिथे पहिल्यांदा राजमुद्रा तयार केली गेली आणि नंतर राज्य तयार करण्यात आले....आणि त्याचे जनक म्हणजे शहाजी राजे आणि अंमलात आणणारे राजे शिवराय यांना स्मरण करावे .....जय शिवराय .
राजेंचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात आली कि आत्ता पर्यंत पहिल्यादा राज्य स्थापन होत होते आणि नंतर राज्याची राजमुद्रा तयार केली जात असे ..पण जगातील शिवरायचा स्वराज हे एकमेव राज्य आहे जिथे पहिल्यांदा राजमुद्रा तयार केली गेली आणि नंतर राज्य तयार करण्यात आले....आणि त्याचे जनक म्हणजे शहाजी राजे आणि अंमलात आणणारे राजे शिवराय यांना स्मरण करावे .....जय शिवराय .
औंध संस्थान यांनी साकारलेले हे सुंदर असे काल्पनिक चित्र !
“मासाहेब, उद्या आम्ही खान भेटीला जाऊ. जगदंबा आमच्या पाठीशी आहेच पण काही बरं वाईट झाले तर आपले राज्य …”
“शिवबा……….. “तुम्ही काळजी करू नका. जर तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर आम्ही समजून जाऊ कि आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून. पण आमच्या चिंतेने तुमचा धीर खचून जाता काम नये “ जिथे पोरं मरणासाठी उभी केली जातात तिथे पोरं मेल्यावर सुद्धा जिवंत राहतात.. अफझल खानाच्या भेटीस जातेसमयी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर छत्रपती शिवरायांनी राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचे आशीर्वाद घेतले ! त्या समयीचे बाळासाहेब पंतप्रतिनिधी, औंध संस्थान यांनी साकारलेले हे सुंदर असे काल्पनिक चित्र ! जय जिजाऊ जय शिवराय...!! |
_मराठ्यांचे सैन्य संघटन - पायदळ
शिवछत्रपतींना पायदळाचे महत्व कळून चुकले होते. क्रमवरीनुसार मराठा सैन्यात पायदळाला दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. पायदालची गतिशीलता घोडदळापेक्षा निस्चित कमी होती. परंतु शिवाजीराजांनी पायदळाकडे तेवढेच बारीक लक्ष्य दिले. महाराष्ट्रातील पर्वतमय भागात पायदळ जास्त उपयोगी पडत असे, तसेच किल्ल्यांच्या वा लष्करी ठाण्यांच्या रक्षणासाठी हजारो पायदळ सैनिकांची गरज भासत असे. पायदल सैनिकांची भरती मुख्यत: मावळे आणि हेटकरी आणि इतरही काही लोकांमधून करण्यात येत असे. स्वता शिवाजीराजांतर्फे सैन्यभरती होत असे. प्रत्येक किल्ल्यात पायदाळच्या तुकड्या सज्ज असत. सर्वात लहान तुकडी 10 सैनिकांची असे.
पायदळाची रचना अशी होती :-
१० सैनिकांवर - १ नाईक
५ नाईकांवर - १ हवालदार
३ हवालदारांवर - १ जुमलेदार
१० जुमलेदरांवर - १ हजारी
७ हजारिंवर - सेनापती (सरनौबत)
महाराजांच्या सैन्याच्या पायदळत सुमारे १०५०० सैनिक होते.
पायदळतील जुमलेदारास १० होन प्रतिवार्षी मिळत तर सबनिसास ४० होन मिळत असत. हजारीस ५०० होन प्राप्ती होत असे.
पायदालचे मुख्य कार्य पर्वतीय आणि दुर्गम भागातील शत्रूशि लढण्याचे असे. सोबत त्यांना घोडेस्वरांचे सुध्हा रक्षण करावे लागत असे. पायदळात ठिकठीकाणहून गोळा केलेले अनेक नवशिके लोक होते. त्यांना युध्हाचे शिक्षण देण्याकरिता त्यांना उघड्या शेतात तीन महिने तळ ठोकावा लगे, वेल पडल्यास घोडेस्वारी, युध्कलेचे सर्व डाव कसे खेळावेत आणि लढाई कशी करावी या विषयी चे शिक्षण त्यांना काळजी पूर्वक दिले जात असे.
...जय शिवशंभो..
पायदळाची रचना अशी होती :-
१० सैनिकांवर - १ नाईक
५ नाईकांवर - १ हवालदार
३ हवालदारांवर - १ जुमलेदार
१० जुमलेदरांवर - १ हजारी
७ हजारिंवर - सेनापती (सरनौबत)
महाराजांच्या सैन्याच्या पायदळत सुमारे १०५०० सैनिक होते.
पायदळतील जुमलेदारास १० होन प्रतिवार्षी मिळत तर सबनिसास ४० होन मिळत असत. हजारीस ५०० होन प्राप्ती होत असे.
पायदालचे मुख्य कार्य पर्वतीय आणि दुर्गम भागातील शत्रूशि लढण्याचे असे. सोबत त्यांना घोडेस्वरांचे सुध्हा रक्षण करावे लागत असे. पायदळात ठिकठीकाणहून गोळा केलेले अनेक नवशिके लोक होते. त्यांना युध्हाचे शिक्षण देण्याकरिता त्यांना उघड्या शेतात तीन महिने तळ ठोकावा लगे, वेल पडल्यास घोडेस्वारी, युध्कलेचे सर्व डाव कसे खेळावेत आणि लढाई कशी करावी या विषयी चे शिक्षण त्यांना काळजी पूर्वक दिले जात असे.
...जय शिवशंभो..
__मराठ्यांचे सैन्य संघटन -घोडदळ
_मराठ्यांचे युध्हशास्त्र...
घोड्यांच्या चपळतेचा विचार करून शिवरायांनी गतिमान घोडदलाची उभारणी केली. त्यांच्या कार्याबद्दल एका डच प्रवाश्याने असे लिहिले आहे की," शिवाजीराजा आणि सुलतान बोलत बसले असता थोड्याच वेळात ती जागा शिवरायांच्या ६००० घोडेस्वारांनी वेढुन टाकली. ते इतक्या हळूच आले की एखाद्या माशीच्या उडण्याच्याही आवाज ऐकू आला असता."
शिवरायांच्या घोडदळाचे प्रकार:
1) पागा(बारगीर): पागा म्हणजे सारकारी/शासकीय घोडेस्वार होय. यांच्याकडे सारकारी जनावरे असत. तसेच त्यांना शस्त्रे आणि वेतन सुद्धा सरकारकडून मिळत असे. यांची संख्या सर्वात जास्त असे.
२)शिलेदार: स्वाताचे घोडे आणि शस्त्रे घेऊन लढाईत सामील होणार्याह किवा सारकारी सेवेत सहभागी होणार्यास स्वारांना शिलेदार असे म्हणतात. शिलेदार हा निम-सारकारी असे. त्यांची संख्या कमी असे कारण स्वाताचा लवाजमा असल्यावर फितुरीची शक्यता जास्त असे.
|| सरनौबतस्तु सेनानी: ||
अशी समर्पक व्याख्या देत राज्यव्यव्हारकोशात सरनौबताचे वर्णन आले आहे. सरनौबत ही शिवकालातील अत्यंत मोठी आसामी.घोडदळ आणि पायदळ या दोन्ही सैन्याप्रकारावर शिवकालात स्वतंत्र प्रमुखांची नियुक्ती होत असे.दोन्ही विभागांचा कारभार हा स्वतंत्रपणे अमलात येत आणि मग हे दोन्ही सरनौबत एकत्रितपणे येऊन मोहिमेची आखणी, खर्च, मांडणी आणि इतर मनसुबे रचत.हिशेब ताळेबंद आणि खर्च पत्रे यांच्या आधारे पागा व्यवस्था थोडक्यात अशी होत -
सरकारातून घोडा मिळणारा बारगीर -> २५ बारगिरास १ पखालजी १ नालबंद व १ हवालदार -> ५ हवालदारांचा मिळून १ जुमलेदार [पगार ५०० होन सालीना व पालखीचा मान ] -> १० जुमलेदारांच्या वर १ हजारी [सालीना पगार १००० होन] -> ५ हजारींच्या वर १ पंचहजारी आणि या पंचहजारींच्या वर असणारा सरनौबत अंदाजे या सैन्य सरनौबतास सालीना ४००० ते ५००० होन इतका पगार होता.
पुढे पेशव्यांनी घोडदलाचे चार भाग पाडले त्यात पिंडारी आणि इकान हे दोन नवीन प्रकार सहभागी केलेत.
घोड्यांच्या चपळतेचा विचार करून शिवरायांनी गतिमान घोडदलाची उभारणी केली. त्यांच्या कार्याबद्दल एका डच प्रवाश्याने असे लिहिले आहे की," शिवाजीराजा आणि सुलतान बोलत बसले असता थोड्याच वेळात ती जागा शिवरायांच्या ६००० घोडेस्वारांनी वेढुन टाकली. ते इतक्या हळूच आले की एखाद्या माशीच्या उडण्याच्याही आवाज ऐकू आला असता."
शिवरायांच्या घोडदळाचे प्रकार:
1) पागा(बारगीर): पागा म्हणजे सारकारी/शासकीय घोडेस्वार होय. यांच्याकडे सारकारी जनावरे असत. तसेच त्यांना शस्त्रे आणि वेतन सुद्धा सरकारकडून मिळत असे. यांची संख्या सर्वात जास्त असे.
२)शिलेदार: स्वाताचे घोडे आणि शस्त्रे घेऊन लढाईत सामील होणार्याह किवा सारकारी सेवेत सहभागी होणार्यास स्वारांना शिलेदार असे म्हणतात. शिलेदार हा निम-सारकारी असे. त्यांची संख्या कमी असे कारण स्वाताचा लवाजमा असल्यावर फितुरीची शक्यता जास्त असे.
|| सरनौबतस्तु सेनानी: ||
अशी समर्पक व्याख्या देत राज्यव्यव्हारकोशात सरनौबताचे वर्णन आले आहे. सरनौबत ही शिवकालातील अत्यंत मोठी आसामी.घोडदळ आणि पायदळ या दोन्ही सैन्याप्रकारावर शिवकालात स्वतंत्र प्रमुखांची नियुक्ती होत असे.दोन्ही विभागांचा कारभार हा स्वतंत्रपणे अमलात येत आणि मग हे दोन्ही सरनौबत एकत्रितपणे येऊन मोहिमेची आखणी, खर्च, मांडणी आणि इतर मनसुबे रचत.हिशेब ताळेबंद आणि खर्च पत्रे यांच्या आधारे पागा व्यवस्था थोडक्यात अशी होत -
सरकारातून घोडा मिळणारा बारगीर -> २५ बारगिरास १ पखालजी १ नालबंद व १ हवालदार -> ५ हवालदारांचा मिळून १ जुमलेदार [पगार ५०० होन सालीना व पालखीचा मान ] -> १० जुमलेदारांच्या वर १ हजारी [सालीना पगार १००० होन] -> ५ हजारींच्या वर १ पंचहजारी आणि या पंचहजारींच्या वर असणारा सरनौबत अंदाजे या सैन्य सरनौबतास सालीना ४००० ते ५००० होन इतका पगार होता.
पुढे पेशव्यांनी घोडदलाचे चार भाग पाडले त्यात पिंडारी आणि इकान हे दोन नवीन प्रकार सहभागी केलेत.
पुरंदरचा तह ज्याने पाहून अनुभविला
पुरंदरचा तह ज्याने पाहून अनुभविला, ज्याने
शिवरायांशी मैत्री करून मनसोक्त गप्पागोष्टी केल्या, तसेच महाराजांचे व्यक्तिमत्व लिहून ठेवले आहे. जो महाराजांबरोबर बुद्धिबळाचे डाव खेळला. असा इटालियन प्रवासी तथा मोघल दरबारातील इतिहास लेखनकार निकोल मनुची याचे तत्कालीन मूळ चित्र...
छत्रपती शिवाजी महाराज साहेबांनी स्वराज्यात होणार्या आक्रमणामुळे होणारी तुट आणि नुकसान भरून काढण्यासाठी वेळोवेळी मुघल आणि आदिलशाही मुलखावर स्वारी केली होती.
इ.स.१६६४ पासून शिवाजी महाराज साहेबांनी शत्रूंचे मुलुख लुटण्यास प्रारंभ केला .शिवाजी महाराज साहेबांनी आक्रमण करून लुटलेल्या शहरांची यादी खालील प्रमाणे
१. सुरत दोनदा (१६६४,१६७०)
२.बारिसाल ((१६६४)
३.बऱ्हाणपूर तीन वेळा (१६७०,१६७५,१६७९ )
४.कारंजा (१६७०)
५.बेतीगिरी,भागन गर,कुकली,वेरुड( १६७५)
६.कारवार (१६७७)
७.श्रीरंगपट्टण (१६७७)
८.हुबळी व आसपासचा प्रदेश (१६७७-७८) -महाराज साहेबांचे सरदार दत्ताजी पंडित यांनी आक्रमण करून लुटलेला प्रदेश.
९.नासिक-त्र्यंब क(१६७७-७८)
१०.अथणी व संगम (१६७७-७८)
११.धरणगाव(१६७५)
१२.चोपडे व धरणगाव(१६७९)
१३.औरंगाबाद (१६७९)
१४.कल्याण-भिवंडी येथून भूमिगत द्रव्य
इ.स.१६६४ पासून शिवाजी महाराज साहेबांनी शत्रूंचे मुलुख लुटण्यास प्रारंभ केला .शिवाजी महाराज साहेबांनी आक्रमण करून लुटलेल्या शहरांची यादी खालील प्रमाणे
१. सुरत दोनदा (१६६४,१६७०)
२.बारिसाल ((१६६४)
३.बऱ्हाणपूर तीन वेळा (१६७०,१६७५,१६७९ )
४.कारंजा (१६७०)
५.बेतीगिरी,भागन गर,कुकली,वेरुड( १६७५)
६.कारवार (१६७७)
७.श्रीरंगपट्टण (१६७७)
८.हुबळी व आसपासचा प्रदेश (१६७७-७८) -महाराज साहेबांचे सरदार दत्ताजी पंडित यांनी आक्रमण करून लुटलेला प्रदेश.
९.नासिक-त्र्यंब क(१६७७-७८)
१०.अथणी व संगम (१६७७-७८)
११.धरणगाव(१६७५)
१२.चोपडे व धरणगाव(१६७९)
१३.औरंगाबाद (१६७९)
१४.कल्याण-भिवंडी येथून भूमिगत द्रव्य
आज चैत्र पौर्णिमा...श्री हनुमान जयंती आणि पुण्यश्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज पुण्यतिथी...आज पासून बरोबर ३३४ वर्षांपूर्वी दुपारी बारा सव्वा बाराच्या सुमारास शिवाजी महाराजांनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला...ईहलोकीची यात्रा संपवून महाराज वैकुंठीच्या प्रवासास गेले...जाताना महाराजांनी आपले जवळचे सहकारी आणि मंत्री श्री हंबीरराव मोहिते (सरसेनापती) आणि श्री मोरोपंत पिंगळे (पंतप्रधान) यांना जवळ बोलावले आणि त्यांचे हात हातात घेवून निरोपाचे शेवटचे काही शब्द ते त्यांच्याशी बोलले..."सप्तनद्या, सप्तसिंधू मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा आणि या कामात कधीही चुकुर होवू नका"...महाराजांचे हे वाक्य सभासद बखरीत जसेच्या तसे दिलेले आहे...(शिवाजी महाराजांना निधर्मी म्हणणार्यांनी कधीतरी याचा पण विचार करावा)...दुर्दैवाने महाराजांचे ते स्वपन आजही अपूर्ण आहे...सिंधू नदी आजही हिंदुस्थानात आलेली नाही...काशिविश्वेश्वराचा वनवास अजूनही संपला नाही...
मोरोपंत, हंबीरराव.... सप्त सिंधु, सप्त
गंगा मुक्त करा. काशिचा विश्वेश्वर सोडवा.
चुकुर होऊ नका.......
आम्ही श्री स्मरण करतो तुम्ही बाहेर बसा !. "
आणि दुपरी १२ वाजता महाराज
इहलोकाची यात्रा संपवून
परलोकाला गेले...
चैत्र शुद्ध पौर्णिमा, शके १६०२.. रौद्रनाम संवत्सर, हनुमानजयंती..
अवघे मोहपाश दूर सारून, अवघी सुखदुःखे पूर्ण विसरून महाराज अखेरच्या महायात्रेला निघाले ! महाराज दक्षिणदिग्विजयाला निघाले ! होय, फार फार प्रचंड दिग्विजयाला निघाले ! पण सर्वांना कायमचे सोडून, सर्वांना आसवांच्या महासागरात लोटून महाराज चालले ! महाराजांनी सर्वांचा निरोप घेतला..
सर्वजण बाहेर आले. दुपारचे सुमारे बारा वाजले होते.
आणि श्रींचे नामस्मरण करीत करीत महाराजांनी मृत्यूचे बोट धरले ! आजवर जिंकलेले राज्य, किल्ले, हत्ती, घोडे, धनदौलत सोडून देऊन, आजवर जोडलेल्या अप्त-इष्ट-मित्रांची मोहमाया सोडून, आजवर मिळविलेली सर्व यशकीर्ति तशीच टाकून देऊन आणि धारण केलेली छत्रचामरे, सिंहासन आणि बिरुदावली जशीच्या तशीच सोडून, कशाकडेही मागे वळून न पाहता महाराज मृत्यूचे बोट धरून संथपणे निघून गेले ! आणि शिवभारत संपले ! काय लिहू ? शब्दच संपले...
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कृत 'राजाशिवछत्रपति'
मोरोपंत, हंबीरराव.... सप्त सिंधु, सप्त
गंगा मुक्त करा. काशिचा विश्वेश्वर सोडवा.
चुकुर होऊ नका.......
आम्ही श्री स्मरण करतो तुम्ही बाहेर बसा !. "
आणि दुपरी १२ वाजता महाराज
इहलोकाची यात्रा संपवून
परलोकाला गेले...
चैत्र शुद्ध पौर्णिमा, शके १६०२.. रौद्रनाम संवत्सर, हनुमानजयंती..
अवघे मोहपाश दूर सारून, अवघी सुखदुःखे पूर्ण विसरून महाराज अखेरच्या महायात्रेला निघाले ! महाराज दक्षिणदिग्विजयाला निघाले ! होय, फार फार प्रचंड दिग्विजयाला निघाले ! पण सर्वांना कायमचे सोडून, सर्वांना आसवांच्या महासागरात लोटून महाराज चालले ! महाराजांनी सर्वांचा निरोप घेतला..
सर्वजण बाहेर आले. दुपारचे सुमारे बारा वाजले होते.
आणि श्रींचे नामस्मरण करीत करीत महाराजांनी मृत्यूचे बोट धरले ! आजवर जिंकलेले राज्य, किल्ले, हत्ती, घोडे, धनदौलत सोडून देऊन, आजवर जोडलेल्या अप्त-इष्ट-मित्रांची मोहमाया सोडून, आजवर मिळविलेली सर्व यशकीर्ति तशीच टाकून देऊन आणि धारण केलेली छत्रचामरे, सिंहासन आणि बिरुदावली जशीच्या तशीच सोडून, कशाकडेही मागे वळून न पाहता महाराज मृत्यूचे बोट धरून संथपणे निघून गेले ! आणि शिवभारत संपले ! काय लिहू ? शब्दच संपले...
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कृत 'राजाशिवछत्रपति'
शिवरायांच्या दुर्गांची काही वैशिष्ट्ये
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हा अभ्यासाचा विषय आहे. राकट, कणखर आणि दगडांच्या देशात महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची मर्मस्थानं होती त्यातले गड कोट दुर्ग.
महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीमुळे इथल्या डोंगरी किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाल आहे. ज्याच्या हाती किल्ला त्याच्या हाती आसपासचा मुलुख हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीतलं मूळ तत्व होतं. १६४६ मध्ये तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. त्यानंतर राजकीय आणि लष्करी वाटचालीत किल्ल्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
शिवरायांच्या दुर्गांची काही वैशिष्ट्ये :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा आढावा घेतला असता शिवाजी महाराजांच्या कल्पकतेचा ठसा त्यांच्या प्रत्येक किल्ल्यावर आढळतो.
दुर्गम :
महाराष्ट्राच्या कडे-कपारीत कमीत कमी साधनसामुग्रीच्या आधारे लष्करी ताकद उभी करताना महाराजांनी अनेकदा गनिमी काव्याचा वापर केला. या युद्धतंत्राला पूरक अशीच आपली सत्ताकेंद्रे असावीत याची काळजी त्यांनी घेतली. प्रत्येक गड निवडताना त्यावर एखादीच सोपी वाट असावी व अन्य बाजूंनी गडाला नैसर्गिक दुर्गमता असावी हा निकष त्यांनी वापरला होता. जवळजवळ प्रत्येक किल्ला, डोंगराळ दुर्गम भागात, जमिनीवरून तोफा डागल्यास त्यांच्या पल्ल्याबाहेर असावा अशा प्रकारे जागा निवडून बांधण्यात आला आहे. गडावर जाणाऱ्या सुलभ मुख्य वाटेवर मजबूत बुरुज, दरवाजे बांधले आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराखेरीज इतर ठिकाणांहून लपून छपून हल्ला करता येतो ह्याची जाणीव महाराजांना होती. त्यांनी स्वतःच हे तंत्र अनेकदा वापरलेही होते. तेंव्हा अशाप्रकारच्या चोरवाटा गडावर राहू नयेत याकरता खास दक्षता घेण्यात येत असे. स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड बांधून घेतल्यावर त्याची दुर्गमता पडताळून पाहण्यासाठी महाराजांनी जाहीर बक्षीस लावले. गडावर जाणाऱ्या मुख्य वाटेखेरीज अन्य कोठूनही दोरखंड किंवा इतर साधनांच्या मदतीशिवाय चढून जाण्याची ही पैज एका गरीब धाडसी तरुणाने जिंकली तेंव्हा महाराजांनी त्याचा सत्कार करून त्याला सोन्याचे कडे बहाल केले, आणि तो ज्या मार्गाने आला तेथे तटबंदी घालून ती बाजू अभेद्य बनवली.
मोक्याचे ठिकाण:
महाराजांचे सर्व किल्ले जिंकण्याच्या दृष्टीने दुर्गम असले तरी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी होते. म्हणजे गडावरून आसपासच्या प्रदेशाशी सहज संपर्कही साधता येत असे व प्रदेशावर नजरही ठेवता येत असे. सर्व गडांवर पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय असे, जेणेकरून शत्रूचा गडाला वेढा जरी पडला तरी गड दीर्घकाळ लढवता येत असे. गडाच्या आश्रयाने लहान लहान वाड्या उभ्या रहात, त्यात शेतकरी, पशुपालक, लहानसहान कारागीर यांची वस्ती असे. हे लोक गडाच्या दैनंदिन गरजा पुरवत असत.त्यांची स्थावर मालमत्ता फारशी नसल्याने ते आसपासच्या प्रदेशात सतत ये-जा करू शकत व दळणवळणाने स्वराज्याची मूळ मराठी मातीत व मराठी मनांत घट्ट रोवली जात असत. परचक्र किंवा शत्रूचा वेढा पडल्यास या लोकांना आपला संसार उचलून गडावर आसरा घेणं सोप जात असे. गडाच्या पायथ्याजवळ पक्की इमारत बांधायला बंदी होती. यावरून गडाच्या सुरक्षेविषयी आणि अभेद्यतेविषयी महाराजांनी किती बारकाईने विचार केला होता हे लक्षात येईल.
साधेपणा:
भारतात किंवा जगात इतरत्रही ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करण्यात आलेल्या किल्ल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले वेगळे उठून दिसतात ते त्यांच्या साधेपणाने. गरीब रयतेचा राजा हे महाराजांचं नामाभिधान किती सार्थ होतं ते किल्ल्यांची रचना पाहून पुरेपूर पटत. वस्तुतः शिल्पकला, चित्रकला यांचा उत्तमोत्तम अविष्कार किल्ल्यांवर करणं ही भारतातील राजा महाराजांची प्रथा. असे अनेक किल्ले आजही आपल्याला इतरत्र भारतभर पाहायला मिळतात पण शिवरायांच्या किल्ल्यांवरच्या बांधकामाचे अवशेष पाहिले तर त्यांच्या राहणीतला साधेपणा उठून दिसतो. कोणताही अवास्तव डामडौल नाही, केवळ स्थापत्यशास्त्रातले सौंदर्य दाखवणारे छज्जे, महाल, गवाक्षे, कमानी ह्यांचा अभाव चटकन जाणवतो. किल्ल्यांच्या अभेद्यतेसाठी आणि रयतेच्या सुरक्षिततेसाठी सढळ हस्ताने खर्च करणारा हा राजा स्वतः किती साधेपणाने राहत होता याची साक्ष पटते. राजधानी म्हणून वसवलेल्या रायगडावर सुद्धा राजांच्या महालांचा डामडौल न दिसता बाजारपेठांची लोकाभिमुख रचना आणि दरबाराच्या रचनेतील कुशलताच लक्ष वेधून घेते.
शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला. आयुष्यभर त्यांनी किल्ल्यांवर प्रेम केले व त्यांचे उत्तम जतन केले. त्यांच्या कारकिर्दीत ३६० किल्ले त्यांच्या ताब्यात होते. गडाच्या डागडुजिवर जेंव्हा अष्टप्रधानांपैकी काहींनी नाराजी व्यक्त केली तेंव्हा महाराजांनी दिलेले उत्तर होते "दिल्लीन्द्रासारखा शत्रू उरावर आहे, तो आला तरी नवे जुने ३६० किल्ले हजेरीस आहेत. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी ३६० वर्षे पाहिजेत. मसलत पडेल तेथे कुमक करून, शत्रूस पाहता दुसरा लाविला असता शेकडो वर्षेही राज्य जाणार नाही. दोन रुपये कम जास्त खर्च हा प्रपंच नव्हे"
महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीमुळे इथल्या डोंगरी किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाल आहे. ज्याच्या हाती किल्ला त्याच्या हाती आसपासचा मुलुख हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीतलं मूळ तत्व होतं. १६४६ मध्ये तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. त्यानंतर राजकीय आणि लष्करी वाटचालीत किल्ल्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
शिवरायांच्या दुर्गांची काही वैशिष्ट्ये :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा आढावा घेतला असता शिवाजी महाराजांच्या कल्पकतेचा ठसा त्यांच्या प्रत्येक किल्ल्यावर आढळतो.
दुर्गम :
महाराष्ट्राच्या कडे-कपारीत कमीत कमी साधनसामुग्रीच्या आधारे लष्करी ताकद उभी करताना महाराजांनी अनेकदा गनिमी काव्याचा वापर केला. या युद्धतंत्राला पूरक अशीच आपली सत्ताकेंद्रे असावीत याची काळजी त्यांनी घेतली. प्रत्येक गड निवडताना त्यावर एखादीच सोपी वाट असावी व अन्य बाजूंनी गडाला नैसर्गिक दुर्गमता असावी हा निकष त्यांनी वापरला होता. जवळजवळ प्रत्येक किल्ला, डोंगराळ दुर्गम भागात, जमिनीवरून तोफा डागल्यास त्यांच्या पल्ल्याबाहेर असावा अशा प्रकारे जागा निवडून बांधण्यात आला आहे. गडावर जाणाऱ्या सुलभ मुख्य वाटेवर मजबूत बुरुज, दरवाजे बांधले आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराखेरीज इतर ठिकाणांहून लपून छपून हल्ला करता येतो ह्याची जाणीव महाराजांना होती. त्यांनी स्वतःच हे तंत्र अनेकदा वापरलेही होते. तेंव्हा अशाप्रकारच्या चोरवाटा गडावर राहू नयेत याकरता खास दक्षता घेण्यात येत असे. स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड बांधून घेतल्यावर त्याची दुर्गमता पडताळून पाहण्यासाठी महाराजांनी जाहीर बक्षीस लावले. गडावर जाणाऱ्या मुख्य वाटेखेरीज अन्य कोठूनही दोरखंड किंवा इतर साधनांच्या मदतीशिवाय चढून जाण्याची ही पैज एका गरीब धाडसी तरुणाने जिंकली तेंव्हा महाराजांनी त्याचा सत्कार करून त्याला सोन्याचे कडे बहाल केले, आणि तो ज्या मार्गाने आला तेथे तटबंदी घालून ती बाजू अभेद्य बनवली.
मोक्याचे ठिकाण:
महाराजांचे सर्व किल्ले जिंकण्याच्या दृष्टीने दुर्गम असले तरी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी होते. म्हणजे गडावरून आसपासच्या प्रदेशाशी सहज संपर्कही साधता येत असे व प्रदेशावर नजरही ठेवता येत असे. सर्व गडांवर पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय असे, जेणेकरून शत्रूचा गडाला वेढा जरी पडला तरी गड दीर्घकाळ लढवता येत असे. गडाच्या आश्रयाने लहान लहान वाड्या उभ्या रहात, त्यात शेतकरी, पशुपालक, लहानसहान कारागीर यांची वस्ती असे. हे लोक गडाच्या दैनंदिन गरजा पुरवत असत.त्यांची स्थावर मालमत्ता फारशी नसल्याने ते आसपासच्या प्रदेशात सतत ये-जा करू शकत व दळणवळणाने स्वराज्याची मूळ मराठी मातीत व मराठी मनांत घट्ट रोवली जात असत. परचक्र किंवा शत्रूचा वेढा पडल्यास या लोकांना आपला संसार उचलून गडावर आसरा घेणं सोप जात असे. गडाच्या पायथ्याजवळ पक्की इमारत बांधायला बंदी होती. यावरून गडाच्या सुरक्षेविषयी आणि अभेद्यतेविषयी महाराजांनी किती बारकाईने विचार केला होता हे लक्षात येईल.
साधेपणा:
भारतात किंवा जगात इतरत्रही ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करण्यात आलेल्या किल्ल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले वेगळे उठून दिसतात ते त्यांच्या साधेपणाने. गरीब रयतेचा राजा हे महाराजांचं नामाभिधान किती सार्थ होतं ते किल्ल्यांची रचना पाहून पुरेपूर पटत. वस्तुतः शिल्पकला, चित्रकला यांचा उत्तमोत्तम अविष्कार किल्ल्यांवर करणं ही भारतातील राजा महाराजांची प्रथा. असे अनेक किल्ले आजही आपल्याला इतरत्र भारतभर पाहायला मिळतात पण शिवरायांच्या किल्ल्यांवरच्या बांधकामाचे अवशेष पाहिले तर त्यांच्या राहणीतला साधेपणा उठून दिसतो. कोणताही अवास्तव डामडौल नाही, केवळ स्थापत्यशास्त्रातले सौंदर्य दाखवणारे छज्जे, महाल, गवाक्षे, कमानी ह्यांचा अभाव चटकन जाणवतो. किल्ल्यांच्या अभेद्यतेसाठी आणि रयतेच्या सुरक्षिततेसाठी सढळ हस्ताने खर्च करणारा हा राजा स्वतः किती साधेपणाने राहत होता याची साक्ष पटते. राजधानी म्हणून वसवलेल्या रायगडावर सुद्धा राजांच्या महालांचा डामडौल न दिसता बाजारपेठांची लोकाभिमुख रचना आणि दरबाराच्या रचनेतील कुशलताच लक्ष वेधून घेते.
शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला. आयुष्यभर त्यांनी किल्ल्यांवर प्रेम केले व त्यांचे उत्तम जतन केले. त्यांच्या कारकिर्दीत ३६० किल्ले त्यांच्या ताब्यात होते. गडाच्या डागडुजिवर जेंव्हा अष्टप्रधानांपैकी काहींनी नाराजी व्यक्त केली तेंव्हा महाराजांनी दिलेले उत्तर होते "दिल्लीन्द्रासारखा शत्रू उरावर आहे, तो आला तरी नवे जुने ३६० किल्ले हजेरीस आहेत. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी ३६० वर्षे पाहिजेत. मसलत पडेल तेथे कुमक करून, शत्रूस पाहता दुसरा लाविला असता शेकडो वर्षेही राज्य जाणार नाही. दोन रुपये कम जास्त खर्च हा प्रपंच नव्हे"
सह्याद्री आणि शिवाजी-संभाजी!
शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत घातल्यामुळेच ते अनेक वादळांच्या आणि प्रपातांच्या तडाख्यांत टिकून राहिले. शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांनी सह्यपर्वताचे खङ्ग हाती घेऊन औरंगजेबासारख्या अनेक कळीकाळांना गर्दीस मिळविले. हिंदवी स्वराज्यासाठी सह्याद्रीची गिरिशिखरे, पशू-पाखरे, झरे-पऱ्हे, घोरपडी नव्हे; तर अवघा निसर्गच जणू या महत्कार्यासाठी सज्ज झाला होता.
मोगल सरदारांना कल्पना नाही, आमचा मुलूख किती कठीण आणि दुर्धर आहे ते! माझ्या मुलखातून तुमचे घोडदळ हाकणे तर सोडाच; पण तुमच्या कल्पनेतील घोडीसुद्धा नाचविणे केवळ अशक्य आहे,'' असा खरमरीत खलिता १६६४ साली शिवाजीराजांनी मोगलांच्या बडेजावी सरदारांना पाठविला होता. राजांच्या त्या पर्शियन पत्रातून स्वराज्यातील दुर्गम अशा सह्यपर्वताबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर, निष्ठा सर्व काही व्यक्त होते. सुरतलुटीनंतर नाशिक, बागलाण व दिल्लीकर पातशहाच्या मुलखामध्ये शिवाजीराजांनी एकच उडदंग माजविला होता. तेव्हा शिवाजीला धडा शिकविण्यासाठी औरंगजेबाने रणनीती आखायला सुरवात केली. दक्षिण मुलखाची खडान्खडा माहिती असणाऱ्या महम्मद कुलीखान नावाच्या सरदाराची निवड केली. तो पंजाबामध्ये पंचहजारी मनसबदार म्हणून काम पाहत होता. औरंगजेब कमालीचा संशयी आणि सावध स्वभावाचा होता. त्याने कुलीखानाची कठोर परीक्षा घेतलीच; शिवाय त्याच्या जवळच्या सरदाराने पातशहाला असा अहवाल दिला की "कुलीखान हा बंदा इतका एकनिष्ठ आहे की, एकेकाळी आपण मरगठ्ठा होतो, हेही तो पूर्णपणे विसरून गेला आहे. हा बाटगा या जन्मी तरी पातशहा सलामतना सोडून जाणार नाही. आपण हवी तशी कामगिरी त्याच्याकडून पार पाडू शकू, खाविंद!' शिवाजीराजांना मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखानाच्या तडाख्यापुढे पुरंदरचा नामुष्कीचा तह मान्य करावा लागला होता. स्वराज्यातील बलाढ्य अशा २३ किल्ल्यांवर उदक सोडावे लागले होते. त्याच दरम्यान पन्हाळ्याच्या मोहिमेत पोचायला नेताजी पालकरला उशीर झाला. त्यामुळे राजांनी त्याची खरडपट्टी काढली, तेव्हा चिडलेल्या नेताजीने राजांना उलट जबाब केला "आपण तरी कसले राजे? आणि आम्ही तरी कसले सेनापती? आता आपण मोगलांचे मनसबदार आहात!'' तेव्हा राजांनी नेताजी पालकरला तत्काळ बडतर्फ केले. त्यामुळे तो स्वराज्यातून निघून आदिलशहाकडे गेला. मात्र, हुशार मिर्झाराजाने त्याला सरळ दिल्लीकर औरंगजेबाच्या सेवेत नेऊन दाखल केले. औरंगजेबाने नेताजीसारखे रत्न तना-मनाने पातशीही सेवेत घ्यायचे ठरविले. त्याला इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले. त्याच्या दोन्ही स्त्रियांना पातशहाने दटावून विचारले, ""तुम्ही दोघी तुमच्या नवऱ्याच्या नव्या धर्मात येता की आमच्या वहिवाटीप्रमाणे आम्हीच एखाद्या शहजादीशी याची शादी करून देऊ?'' तेव्हा नवऱ्यासाठी दोघींनी परधर्म स्वीकारला.जेव्हा दहा पावसाळे उलटलेले, तेव्हा महम्मद कुलीखान आचार-विचाराने पुरा खानसाहेबच बनलेला. शिवाजीचे नुकसान करायचे या इराद्यानेच तो इंदापूर-माणगावच्या रानात येऊन पोचला होता. मात्र, जेव्हा त्याने दूरवर दिसणारा रायगड पाहिला, तेव्हा त्याच्या अंगावरचा पातशाही जामानिमा खाली गळून पडला. झाडांना मिठ्या मारत, इथल्या वाऱ्यावर तरंगत, अश्रू ढाळत, धावत-पळतच तो रायगड चढला. शिवरायांच्या पायावर जाऊन गडबडा लोळला; तेव्हा, "नेताजी बहाद्दरा,' अशी हाक मारत राजांनी त्याला पोटाशी धरले. त्याचे शुद्धीकरण करून त्याला स्वधर्मात आणि स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे हाच कित्ता त्याच रायगडावर राज्य करताना संभाजीराजांनी गिरवला. हरसूलच्या कुलकर्ण्यासह अनेकांना स्वधर्मात व स्वराज्यात माघारा घेतले.
मोगल सरदारांना कल्पना नाही, आमचा मुलूख किती कठीण आणि दुर्धर आहे ते! माझ्या मुलखातून तुमचे घोडदळ हाकणे तर सोडाच; पण तुमच्या कल्पनेतील घोडीसुद्धा नाचविणे केवळ अशक्य आहे,'' असा खरमरीत खलिता १६६४ साली शिवाजीराजांनी मोगलांच्या बडेजावी सरदारांना पाठविला होता. राजांच्या त्या पर्शियन पत्रातून स्वराज्यातील दुर्गम अशा सह्यपर्वताबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर, निष्ठा सर्व काही व्यक्त होते. सुरतलुटीनंतर नाशिक, बागलाण व दिल्लीकर पातशहाच्या मुलखामध्ये शिवाजीराजांनी एकच उडदंग माजविला होता. तेव्हा शिवाजीला धडा शिकविण्यासाठी औरंगजेबाने रणनीती आखायला सुरवात केली. दक्षिण मुलखाची खडान्खडा माहिती असणाऱ्या महम्मद कुलीखान नावाच्या सरदाराची निवड केली. तो पंजाबामध्ये पंचहजारी मनसबदार म्हणून काम पाहत होता. औरंगजेब कमालीचा संशयी आणि सावध स्वभावाचा होता. त्याने कुलीखानाची कठोर परीक्षा घेतलीच; शिवाय त्याच्या जवळच्या सरदाराने पातशहाला असा अहवाल दिला की "कुलीखान हा बंदा इतका एकनिष्ठ आहे की, एकेकाळी आपण मरगठ्ठा होतो, हेही तो पूर्णपणे विसरून गेला आहे. हा बाटगा या जन्मी तरी पातशहा सलामतना सोडून जाणार नाही. आपण हवी तशी कामगिरी त्याच्याकडून पार पाडू शकू, खाविंद!' शिवाजीराजांना मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखानाच्या तडाख्यापुढे पुरंदरचा नामुष्कीचा तह मान्य करावा लागला होता. स्वराज्यातील बलाढ्य अशा २३ किल्ल्यांवर उदक सोडावे लागले होते. त्याच दरम्यान पन्हाळ्याच्या मोहिमेत पोचायला नेताजी पालकरला उशीर झाला. त्यामुळे राजांनी त्याची खरडपट्टी काढली, तेव्हा चिडलेल्या नेताजीने राजांना उलट जबाब केला "आपण तरी कसले राजे? आणि आम्ही तरी कसले सेनापती? आता आपण मोगलांचे मनसबदार आहात!'' तेव्हा राजांनी नेताजी पालकरला तत्काळ बडतर्फ केले. त्यामुळे तो स्वराज्यातून निघून आदिलशहाकडे गेला. मात्र, हुशार मिर्झाराजाने त्याला सरळ दिल्लीकर औरंगजेबाच्या सेवेत नेऊन दाखल केले. औरंगजेबाने नेताजीसारखे रत्न तना-मनाने पातशीही सेवेत घ्यायचे ठरविले. त्याला इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडले. त्याच्या दोन्ही स्त्रियांना पातशहाने दटावून विचारले, ""तुम्ही दोघी तुमच्या नवऱ्याच्या नव्या धर्मात येता की आमच्या वहिवाटीप्रमाणे आम्हीच एखाद्या शहजादीशी याची शादी करून देऊ?'' तेव्हा नवऱ्यासाठी दोघींनी परधर्म स्वीकारला.जेव्हा दहा पावसाळे उलटलेले, तेव्हा महम्मद कुलीखान आचार-विचाराने पुरा खानसाहेबच बनलेला. शिवाजीचे नुकसान करायचे या इराद्यानेच तो इंदापूर-माणगावच्या रानात येऊन पोचला होता. मात्र, जेव्हा त्याने दूरवर दिसणारा रायगड पाहिला, तेव्हा त्याच्या अंगावरचा पातशाही जामानिमा खाली गळून पडला. झाडांना मिठ्या मारत, इथल्या वाऱ्यावर तरंगत, अश्रू ढाळत, धावत-पळतच तो रायगड चढला. शिवरायांच्या पायावर जाऊन गडबडा लोळला; तेव्हा, "नेताजी बहाद्दरा,' अशी हाक मारत राजांनी त्याला पोटाशी धरले. त्याचे शुद्धीकरण करून त्याला स्वधर्मात आणि स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे हाच कित्ता त्याच रायगडावर राज्य करताना संभाजीराजांनी गिरवला. हरसूलच्या कुलकर्ण्यासह अनेकांना स्वधर्मात व स्वराज्यात माघारा घेतले.
जीर्णोद्धार शिवकाळातच
सह्याद्रीच्या सान्निध्यातच शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना रुजली, फोफावली. त्यांची कीर्ती दिगंतात पसरली. राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला असला तरी शिवनेरी आणि जुन्नर तालुक्याचा पट्टा कधीच हिंदवी स्वराज्यात नव्हता. मात्र, सानाचे थोर होत असताना शिवरायांनी एक महत्त्वाचे निरीक्षण केले होते. दिल्लीकर असोत वा निजामशहा वा आदिलशहा ते मराठी सरदारांना फक्त जहागिऱ्याच देत. किल्ल्यांचा ताबा स्वतःच्या मुठीत ठेवत अन् किल्ले हेच तर राज्याचे हृदय असते. जसे इतिहासात स्कॉटिश योद्ध्यांनी आपल्या पराक्रमाने आणि गनिमी काव्याने इंग्लडचे सिंहासन हादरवून सोडले होते; तसेच काही दशके मराठ्यांनी सह्याद्री पर्वताचे खड्ग हाती घेऊन दिल्लीच्या सिंहासनाला हादरे दिले आहेत. सह्याद्रीच्या अंगरख्यावर अगदी सातवाहन आणि भोज राजापासूनच्या सम्राटांनी अनेक कठीण, बेलाग, अंजिक्य आणि जंगली किल्ल्यांची लेणी खोदून ठेवली आहेत. "शिवदिग्विजया'तील नोंदीनुसार घाटमाथा आणि कोकणात मिळून एकूण ३६० किल्ले आहेत. मात्र, सह्याद्रीतील किल्ल्यांचा खऱ्या अर्थाने जीर्णोद्धार झाला तो शिवकाळातच. शिवरायांचे अवघे जीवन तर किल्ले घडवण्यात आणि घडवलेले किल्ले लढवण्यात गेले!
किल्ले राज्यास रक्षण
मराठ्यांच्या युद्धनीतीची मीमांसा करताना प्रसिद्ध इतिहासकार एस. एन. सेन म्हणतो, ""शिवाजीच्या स्वराज्यात अशी एकही महत्त्वाची टेकडी उरली नव्हती, जिथे संरक्षणासाठी चौक्या वा पहारे लावलेले नव्हते.'' शिवरायांनी अनेक नवे दुर्ग-किल्ले बांधले. जुने दुरुस्त केले. तोरणा बांधताना खजिना सापडला. त्या द्रव्याचा उपयोग कल्याणचा किल्ला बांधताना केला. दुर्गाडीचा किल्ला बांधूनच त्यांनी आपल्या बलाढ्य आरमाराच्या उभारणीस प्रारंभ केला.
""जैसा कुळंबी शेतास माळा घालून शेत राखतो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत,'' असे शिवाजीराजे सांगतात. त्यांना आपल्या गडलक्ष्मीबद्दल इतका भरवसा की ""दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे-जुने ३६० किल्ले हजरतीस आहेत. एकेक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी त्याला ३६० वर्षे पाहिजेत!'' महाराजांच्या या भरवशाची प्रचीती शत्रूला अनेकदा आली आहे. चाकणची छोटीशी गढीही फिरंगोजी नरसाळ्याने कित्येक दिवस झुंजती ठेवून शाहिस्तेखानाला घाम फोडला होता.
पुढे दस्तुरखुद्द औरंगजेब महाराष्ट्रावर चार लाखांची फौज घेऊन धावून आला होता, तेव्हा नाशिकजवळच्या दिंडोरी तालुक्यातील रामशेजचा एक छोटासा किल्ला संभाजीराजांनी साडेसहा वर्षे लढता ठेवला होता.
""जैसा कुळंबी शेतास माळा घालून शेत राखतो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत,'' असे शिवाजीराजे सांगतात. त्यांना आपल्या गडलक्ष्मीबद्दल इतका भरवसा की ""दिल्लींद्रासारखा शत्रू उरावर आहे. तो आला तरी नवे-जुने ३६० किल्ले हजरतीस आहेत. एकेक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी त्याला ३६० वर्षे पाहिजेत!'' महाराजांच्या या भरवशाची प्रचीती शत्रूला अनेकदा आली आहे. चाकणची छोटीशी गढीही फिरंगोजी नरसाळ्याने कित्येक दिवस झुंजती ठेवून शाहिस्तेखानाला घाम फोडला होता.
पुढे दस्तुरखुद्द औरंगजेब महाराष्ट्रावर चार लाखांची फौज घेऊन धावून आला होता, तेव्हा नाशिकजवळच्या दिंडोरी तालुक्यातील रामशेजचा एक छोटासा किल्ला संभाजीराजांनी साडेसहा वर्षे लढता ठेवला होता.
सह्याद्री नि झुंजारपणा
औरंगजेबाने चार-पाच सेनानायक बदलूनही त्याला विजय संपादन करता आला नाही. शेवटी तो किल्ला पडला फंदफितुरीनेच! आजही वणी डोंगराच्या रस्त्याच्या डाव्या हाताला इतिहासाचा हा महान साक्षीदार सर्वांना दर्शन देत उभा असल्याचे दिसते.साधेपणाने राहायचे कसे, कठीण परिस्थितीशी सामना देत झुंजायचे कसे आणि कमी खर्चात डोंगरासारखी कामे उरकायची कशी, याचे शिक्षण जणू याच सह्याद्रीने शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांना दिले होते. त्यामुळेच हिंदवी स्वराज्यात मीठ-भाकर आणि पातशाही तंबूत शिरकुर्म्याचा बेत! याच सह्यपर्वतावर राहणाऱ्या रांगड्यांच्या खांद्यावरच्या घोंगड्या शिवबाने बाजूला झटकल्या. त्यांना कमरेला शेला गुंडाळायला शिकवले. त्यांच्या हातामध्ये भाला आणि पाठीवर ढाली दिल्या. दिल्लीकर पातशहाचा सरदार महाबतखान याने तेव्हा आपल्यासोबत काबूल-कंदाहारच्या ४०० नायकिणींचा संच आणला होता. अनेकदा बागलाणाकडे त्याच्या मैफली रंगत, तेव्हा पातशहाच्या फौजेसोबत असणारा इतिहासकार भीमसेन सक्सेना लिहितो"कुठे हे मराठे, जे तळहातावर कांदा-भाकरी घेऊन घोड्यावरून चाळीस चाळीस मैल दौड करतात; ज्यांना दिवसाची विश्रांती माहीत नाही, जे जाता जाता वाटेतल्या माळावर चार भाले रोवतात, त्यावर घोंगडी टाकून तात्पुरता आडोसा करतात अन् लगेच घोड्यावरून वाऱ्यासारखी झेप घेत मोहिमेवर आगेकूच करतात अन् तेच दुसरीकडे कंदाहारी नायकिणीच्या आगेमागे लाळ घोटणारे आमचे पातशाही फौजेतील उल्लूचे पठ्ठे!''
युद्धनीतीची सांगड
फार पूर्वीपासून कोकण किनाऱ्यावरील बंदरातून घाटमाथ्याकडे व्यापार चालायचा. अवघड, दुर्गम आणि वळणावळणाच्या पायवाटा आणि खिंडी ओलांडायला लागायच्या. बैलाच्या पाठीवर सामानांच्या गोण्या ठेवून खिंडारे चालायची. सातवाहन काळात घाटमाथ्यावरून ही वाहतूक राजधानी पैठणकडे व्हायची. नंतर पुण्याकडच्या वाटा मळल्या. घाटावर नियंत्रण ठेवण्यासाठीच जागोजागी किल्ल्यांची रचना केलेली आहे. महाबळेश्वरजवळच्या पार घाटाच्या नाक्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राजांनी प्रतापगड बांधला. कोकण दरवाज्याजवळचा राजमाची, भोरघाटाजवळचा लोहगड, आंबा घाटाजवळचा विशाळगड ही सर्व अशीच उदाहरणे आहेत.
सह्याद्रीच्या प्रकृतीशीच शिवरायांनी आपल्या युद्धनीतीची सांगड घातली होती. गनिमी काव्याच्या खेळाला सह्यद्रीसारखा लाभदायक प्रदेश दुसरा नाही. गनिमी कावा जन्मला-वाढला, फोफावला आणि कीर्तिध्वजावर जाऊन पोचला, तो याच सह्याद्रीच्या साथीने आणि साक्षीने. एखादा पैलवान जसा समोरच्या जोडीदाराला आपल्या पटात घेतो, म्हणजेच अंगाखाली घेऊन त्याला चिरडून टाकतो, त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या साथीने शिवरायांनी भलेभले शत्रू अंगावर ओढून घेतले होते. सातारा, कोरेगावकडचा मुलूख जाळत जेव्हा अफजलखान वाईदेशी आला होता, तेव्हा अनेक ज्येष्ठांनी त्याला सल्ला दिला होता ः "शहाजीचा मुलगा धाडसी आहे. त्याच्या भेटीसाठी जावळीच्या खोऱ्यात जाऊ नका...'. तेव्हा गर्विष्ठ अफजलखानाने उत्तर केले होतेः "तुम्हाला तरी आमच्या पराक्रमाची कुठे कल्पना आहे? उलट तो शिवा आम्हाला घाबरून जावळी खोऱ्यात लपून बसला आहे...' . जशी आईच्या मांडीची बाळालाच माहिती असते, तशी लाव्हारसापासून तयार झालेल्या सह्याद्रीच्या खडकरांगांची ताकद आणि जादूगिरी शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांना माहीत होती. याच सह्याद्रीच्या निबिड अरण्याला पाठीशी घेऊन शिवरायांनी नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे, कमळाजी साळुंखे, येसाजी कंक, गायकवाड यांच्यासह व्यूहरचना केली आणि अफजलखानाचा कोथळा फाडून त्याची दहा हजारांची फौज गर्दीस मिळविली. विजयाच्या कैफात मश्गूल न राहता पुढच्या आक्रमक आणि चपळ हालचाली केल्या. फक्त दोन आठवड्यांच्या आत पन्हाळा घेतला. प्रचंड वेगवान हालचाली, कमालीचा सावधपणा, अविश्रांत उद्योग हे सारे काही ते या रानातच शिकले होते. राजे नेहमी पालखीतून वावरायचे, हा गैरसमज आहे. कधी कधी ते पालखीचा वापर करत. मात्र, शिवाजीचा अंगरखा घातलेल्या मराठी नटांना घोड्यावर नीट बसता यायचे नाही, म्हणून सिनेमासाठी पालखी सोईची झाली! अलीकडे पडद्यावर दिसणारे शिवकालीन म्हणून दाखवलेले फेटे हे खरे तर कोल्हापूरच्या शाहूमहाराजांच्या काळातले, खूप नंतरचे आहेत.
सह्याद्रीच्या प्रकृतीशीच शिवरायांनी आपल्या युद्धनीतीची सांगड घातली होती. गनिमी काव्याच्या खेळाला सह्यद्रीसारखा लाभदायक प्रदेश दुसरा नाही. गनिमी कावा जन्मला-वाढला, फोफावला आणि कीर्तिध्वजावर जाऊन पोचला, तो याच सह्याद्रीच्या साथीने आणि साक्षीने. एखादा पैलवान जसा समोरच्या जोडीदाराला आपल्या पटात घेतो, म्हणजेच अंगाखाली घेऊन त्याला चिरडून टाकतो, त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या साथीने शिवरायांनी भलेभले शत्रू अंगावर ओढून घेतले होते. सातारा, कोरेगावकडचा मुलूख जाळत जेव्हा अफजलखान वाईदेशी आला होता, तेव्हा अनेक ज्येष्ठांनी त्याला सल्ला दिला होता ः "शहाजीचा मुलगा धाडसी आहे. त्याच्या भेटीसाठी जावळीच्या खोऱ्यात जाऊ नका...'. तेव्हा गर्विष्ठ अफजलखानाने उत्तर केले होतेः "तुम्हाला तरी आमच्या पराक्रमाची कुठे कल्पना आहे? उलट तो शिवा आम्हाला घाबरून जावळी खोऱ्यात लपून बसला आहे...' . जशी आईच्या मांडीची बाळालाच माहिती असते, तशी लाव्हारसापासून तयार झालेल्या सह्याद्रीच्या खडकरांगांची ताकद आणि जादूगिरी शिवाजी आणि संभाजी या पिता-पुत्रांना माहीत होती. याच सह्याद्रीच्या निबिड अरण्याला पाठीशी घेऊन शिवरायांनी नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे, कमळाजी साळुंखे, येसाजी कंक, गायकवाड यांच्यासह व्यूहरचना केली आणि अफजलखानाचा कोथळा फाडून त्याची दहा हजारांची फौज गर्दीस मिळविली. विजयाच्या कैफात मश्गूल न राहता पुढच्या आक्रमक आणि चपळ हालचाली केल्या. फक्त दोन आठवड्यांच्या आत पन्हाळा घेतला. प्रचंड वेगवान हालचाली, कमालीचा सावधपणा, अविश्रांत उद्योग हे सारे काही ते या रानातच शिकले होते. राजे नेहमी पालखीतून वावरायचे, हा गैरसमज आहे. कधी कधी ते पालखीचा वापर करत. मात्र, शिवाजीचा अंगरखा घातलेल्या मराठी नटांना घोड्यावर नीट बसता यायचे नाही, म्हणून सिनेमासाठी पालखी सोईची झाली! अलीकडे पडद्यावर दिसणारे शिवकालीन म्हणून दाखवलेले फेटे हे खरे तर कोल्हापूरच्या शाहूमहाराजांच्या काळातले, खूप नंतरचे आहेत.
आप्तांनीच घेतला चावा
याच सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांवर शिवपुत्र संभाजीचा अतीव भरवसा होता. संगमेश्वरला पकडले जाण्याआधी त्यांचा मुक्काम जवळच्या खेळणा ऊर्फ विशाळगडावर होता. तेथून निघताना किल्ल्याचा एक मोठा बुरुज कोसळला; तेव्हा अतिदक्षता आणि अतिसावधानता या आपल्या पित्याच्या गुणांना ते जागले. भविष्यात अचानक शत्रू आला तर किल्ला आणि आसपासचा मुलूख आपल्या ताब्यातून जाऊ नये म्हणून त्यांनी तीन दिवस आणि तीन रात्रीत विशाळगडाचा संपूर्ण बुरुज बांधून काढला. ते जेव्हा महत्त्वाच्या मसलतीच्या निमित्ताने संगमेश्वरात आले, तेव्हा त्यांच्यासोबत महाराणी येसूबाई, रामदासांचे उत्तराधिकारी रंगनाथ स्वामी, सेनापती म्हाळोजी घोरपडे आणि तरुण धनाजी-संताजीसुद्धा होते. बाजूच्या आंबाघाटात कवी कलशांची मलकापुरी घोडी गस्त घालत होती. इथेच स्वराज्यातच काय; पण त्याच वेळी त्याच दिवशी संभाजीराजांची पंधरा हजारांची फौज दूर तामिळनाडूमध्येही मोरोपंतांच्या बंधूंच्या नेतृत्वाखाली झुंजत होती. औरंगजेबाच्या इतिहासकारांनी लिहिल्याप्रमाणे, जेथे सूर्याची किरणे पोचू शकत नाहीत, असा हा दाट झाडीचा प्रदेश. आजही हा मुलूख जवळपास तसाच आहे; त्यामुळे शत्रू तिथे पोचायची शक्यता अजिबात नव्हती. मात्र, भक्तिभावाने पूजेसाठी मांडलेल्या चौरंगाच्या पाटाखालीच एखादा जहरी नाग येऊन दबा धरून बसावा; तसा गणोजी शिर्के नावाचा राजांचा सख्खा मेहुणाच मुकर्रबखानाला घेऊन दगाबाजीने तिथे पोचला होता. त्या आप्तानेच जहरी चावा घेतला.मोगलांना हे पुरते ठाऊक होते की, जोवर शिवाजी आणि संभाजीसारखे धाडसी पुरुष सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर उभे असतात, तोवर त्यांच्या एकट्याच्या अंगात चारशे हत्तींचे बळ असते. त्यामुळेच सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री दिवेलागणीपर्यंत त्या किर्र जंगलातल्या मळेघाटाने मोगलांनी शंभूराजांना पळवले. त्या रात्री कऱ्हाडच्या मोगलांच्या तळावर नेऊन सोडले. मळेघाटाची जी दुर्धर वाट रानातल्या वाऱ्यालाही माहीत नव्हती, ती वैऱ्यांना स्वत: दाखवण्याचे अधम कृत्य गणोजीने केले. आजही तो घाट आहे तसा आहे. पाच वर्षांपूर्वी मीसलग चौदा तास त्या खिंडीनेच खाली उतरून तिथल्या काट्याकुट्यांचा, अगदी जहरीतल्या जहरी सर्पराजाचाही अनुभव घेतला आहे. याबाबत "संभाजी' या कादंबरीत मी लिहिले आहेच.
हकनाक बदनामी
अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा हा उरतो की, संगमेश्वरला संभाजीराजांना पकडल्यावर त्यांना औरंगजेबाने चाळीस ते बेचाळीस दिवस मुळात जिवंत कसे ठेवले? औरंगजेबाचा इतिहास पाहता कुशाग्र बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या दारा नावाच्या त्याच्या भावासकट त्याने आपल्या कोणत्याही शत्रूला दिसा-दोन दिसांच्या पलीकडे जिवंत ठेवले नव्हते. मात्र, औरंगजेबाला हिंदवी स्वराज्याच्या सर्व किल्ल्यांच्या किल्ल्या आपल्या मुठीत हव्या होत्या. सुरवातीला येसूबाई धावत आपल्याकडे येईल आणि आपल्या धन्याच्या प्राणाची भीक मागण्यासाठी आपल्या पायावर गडाबडा लोळेल, असे त्याला वाटत होते. मात्र, कपाळीच्या कुंकवापेक्षा येसूबाईने हिंदवी स्वराज्याच्या भाळावरील स्वातंत्र्याच्या दिव्याला अधिक महत्त्व दिले! त्याच वेळी आपली गर्दन दहा वेळा छाटली गेली तरी शिवरायांचे स्वप्न टिकले पाहिजे, अशी भूमिका शंभूराजांनी घेतली होती. तसे गुप्त संदेशही इकडून तिकडे जात असत. शेवटी या थोर राजपुत्राने वयाच्या बत्तिसाव्या वर्षी राष्ट्रासाठी आपले शिरकमल अर्पण केले. तेव्हा नाशिककडचे दोन-तीन किल्ले वगळता स्वराज्यातील एकही किल्ला वैऱ्यांच्या ओटीत पडू दिला नाही. शिवरायांच्या आरमारात अधिक भर टाकली; पण महासंकटांच्या दर्यातही आपल्या पित्याचे एकही जहाज बुडू दिले नाही. जगाच्या इतिहासात देशाच्या स्वराज्यासाठी आपल्या शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे "राष्ट्राय स्वाहा' करून मृत्यूला मिठी मारणारा असा बाजिंदा राजकुमार दुसरा कोणी जन्मला नाही अन् त्याच्या तेज:पुंज कर्तृत्वाला समजून न घेता त्याच्यावर हकनाक बदनामीची राळ उठवणारा महाराष्ट्रासारखा दुसरा करंटा प्रांतही कुठे नसेल.
हकनाक बदनामी
अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा हा उरतो की, संगमेश्वरला संभाजीराजांना पकडल्यावर त्यांना औरंगजेबाने चाळीस ते बेचाळीस दिवस मुळात जिवंत कसे ठेवले? औरंगजेबाचा इतिहास पाहता कुशाग्र बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या दारा नावाच्या त्याच्या भावासकट त्याने आपल्या कोणत्याही शत्रूला दिसा-दोन दिसांच्या पलीकडे जिवंत ठेवले नव्हते. मात्र, औरंगजेबाला हिंदवी स्वराज्याच्या सर्व किल्ल्यांच्या किल्ल्या आपल्या मुठीत हव्या होत्या. सुरवातीला येसूबाई धावत आपल्याकडे येईल आणि आपल्या धन्याच्या प्राणाची भीक मागण्यासाठी आपल्या पायावर गडाबडा लोळेल, असे त्याला वाटत होते. मात्र, कपाळीच्या कुंकवापेक्षा येसूबाईने हिंदवी स्वराज्याच्या भाळावरील स्वातंत्र्याच्या दिव्याला अधिक महत्त्व दिले! त्याच वेळी आपली गर्दन दहा वेळा छाटली गेली तरी शिवरायांचे स्वप्न टिकले पाहिजे, अशी भूमिका शंभूराजांनी घेतली होती. तसे गुप्त संदेशही इकडून तिकडे जात असत. शेवटी या थोर राजपुत्राने वयाच्या बत्तिसाव्या वर्षी राष्ट्रासाठी आपले शिरकमल अर्पण केले. तेव्हा नाशिककडचे दोन-तीन किल्ले वगळता स्वराज्यातील एकही किल्ला वैऱ्यांच्या ओटीत पडू दिला नाही. शिवरायांच्या आरमारात अधिक भर टाकली; पण महासंकटांच्या दर्यातही आपल्या पित्याचे एकही जहाज बुडू दिले नाही. जगाच्या इतिहासात देशाच्या स्वराज्यासाठी आपल्या शरीराचे अक्षरश: तुकडे तुकडे "राष्ट्राय स्वाहा' करून मृत्यूला मिठी मारणारा असा बाजिंदा राजकुमार दुसरा कोणी जन्मला नाही अन् त्याच्या तेज:पुंज कर्तृत्वाला समजून न घेता त्याच्यावर हकनाक बदनामीची राळ उठवणारा महाराष्ट्रासारखा दुसरा करंटा प्रांतही कुठे नसेल.
सह्याद्रीसारखा सुंदर तोच!
ज्या इमारतीचा पाया मजबूत असतो, त्या इमारती वादळांच्या आणि प्रपातांच्या तडाख्याला दाद देत नाहीत. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा पाया इतका मजबूत होता की, इथे गवताला भाले फुटले. राजांच्या निधनानंतर शंभूराजांनी प्रथम नऊ वर्षे आणि नंतर राजांच्या सुनांनी येसूबाई आणि ताराबाई यांनी; तसेच धनाजी आणि संताजीने औरंगजेबासारख्या कळीकाळाविरुद्ध सह्याद्रीच्या साक्षीने स्वातंत्र्याचे होमकुंड तेवतच ठेवले. चार-दोन महिन्यांच्या अवधीत महाराष्ट्र गिळण्याच्या इराद्याने आलेल्या औरंगजेबाला सलग २७ वर्षे "दे माय धरणी ठाय' करून सोडले. औरंगजेबाने सह्याद्रीची, इथल्या गिरिशिखरांची, किल्ल्यांची आणि नेरांची खूप भीती खाल्ली होती. शंभूराजाच्या हत्येनंतरही तो पुणे किंवा साताऱ्याकडे सरकला नाही. सोलापूरजवळ ब्रह्मपुरीत चार वर्षे, विजापूरजवळ गलगले या गावी तीन वर्षे असा तो दूर भीमा नदीच्या काठाने फिरता फिरता सह्याद्रीच्या दिशेने नजर लावून उसासे टाकत म्हातारा झाला.
आपल्या इतिहास आणि संस्कृतीमुळे भारताला भाग्यवंत देश मानले जाते. मात्र, सह्याद्रीसारखे वरदान मिळायला आपल्या देशातील इतर प्रांत भाग्यवान नाहीत. आज सुखवस्तू मराठी माणूस फक्त बडोदा अगर इंदोरला जात नाही, तो लंडनच्या ऑक्सफर्ड स्ट्रीटवरून आणि न्यूयॉर्कच्या रस्त्यावरूनही फिरताना जीवनाचे साफल्य शोधू लागला आहे. मात्र, अशा वेळी प्रत्येक मराठी माणसाने सह्याद्री आडवातिडवा फिरून पाहिला पाहिजे. स. आ. जोगळेकरांच्या "सह्याद्री ' या ग्रंथांत या पर्वताचा अभ्यासपूर्ण पोवाडा गाइला आहे; तर आनंद पाळंदेसारख्या अभ्यासकांनी "डोंगरयात्रा' लिहून इथल्या सर्व दऱ्या-खोऱ्यांच्या, वाटा-वळणाच्या शास्त्रशुद्ध नोंदी तरुण पिढीसाठी उपलब्ध केल्या आहेत. गो. नी. दांडेकर, घाणेकर, सदाशिव हेटवलीकर व बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या गड-किल्ल्यांबाबत खूप चांगले लिहून ठेवले आहे. अर्धे जग फिरून आल्यावरही "सह्याद्रीसारखे सुंदर दुसरे काही नाही,' असे माझे मत झाले आहे. म्हणूनच आमच्या तरुणांनी या पर्वतराजीतून उभे-आडवे खूप हिंडावे. उन्हाळ्यात मोहरांनी भरलेली राने, लालभडक पळसांची बने, पावसात जागोजागी कड्यावरून कोसळणारे जलप्रपात, गौरी-गणपतीनंतर सोनकीच्या पिवळ्या फुलांनी सजलेले डोंगरउतार...सारे काही पाहून घ्यावे, असे मला वाटते.
आपल्या इतिहास आणि संस्कृतीमुळे भारताला भाग्यवंत देश मानले जाते. मात्र, सह्याद्रीसारखे वरदान मिळायला आपल्या देशातील इतर प्रांत भाग्यवान नाहीत. आज सुखवस्तू मराठी माणूस फक्त बडोदा अगर इंदोरला जात नाही, तो लंडनच्या ऑक्सफर्ड स्ट्रीटवरून आणि न्यूयॉर्कच्या रस्त्यावरूनही फिरताना जीवनाचे साफल्य शोधू लागला आहे. मात्र, अशा वेळी प्रत्येक मराठी माणसाने सह्याद्री आडवातिडवा फिरून पाहिला पाहिजे. स. आ. जोगळेकरांच्या "सह्याद्री ' या ग्रंथांत या पर्वताचा अभ्यासपूर्ण पोवाडा गाइला आहे; तर आनंद पाळंदेसारख्या अभ्यासकांनी "डोंगरयात्रा' लिहून इथल्या सर्व दऱ्या-खोऱ्यांच्या, वाटा-वळणाच्या शास्त्रशुद्ध नोंदी तरुण पिढीसाठी उपलब्ध केल्या आहेत. गो. नी. दांडेकर, घाणेकर, सदाशिव हेटवलीकर व बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या गड-किल्ल्यांबाबत खूप चांगले लिहून ठेवले आहे. अर्धे जग फिरून आल्यावरही "सह्याद्रीसारखे सुंदर दुसरे काही नाही,' असे माझे मत झाले आहे. म्हणूनच आमच्या तरुणांनी या पर्वतराजीतून उभे-आडवे खूप हिंडावे. उन्हाळ्यात मोहरांनी भरलेली राने, लालभडक पळसांची बने, पावसात जागोजागी कड्यावरून कोसळणारे जलप्रपात, गौरी-गणपतीनंतर सोनकीच्या पिवळ्या फुलांनी सजलेले डोंगरउतार...सारे काही पाहून घ्यावे, असे मला वाटते.